मुंबई : गेल्या आठवड्यात म्हाडाच्या मुंबई मंडळाने काढलेल्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासातील ३०५ घरांच्या सोडतीवर रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. ही सोडत आपल्याला मान्य नसून या सोडतीत भेदभाव झाला आहे. यापूर्वीच्या सोडतीमधील रहिवाशांना सर्वच इमारतींमधील वरच्या मजल्यावरील घरे देण्यात आली असून नंतर काढण्यात आलेल्या रहिवशांना खालच्या मजल्यावरील घरे देण्यात आली आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप करीत रहिवाशांनी आता सर्वच १२५० घरांसाठी नव्याने सोडत काढण्याची मागणी केली असून रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा