नागपूर :  भारतात वाघांची संख्या वाढल्यानंतर जेवढा आनंद व्यक्त करण्यात आला होता, तेवढाच आता वनक्षेत्रात झालेल्या वाढीनंतर करण्यात आला आहे. देशाचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार २६१ चौरस किलोमीटरने वाढले आहे, मात्र, यासोबतच देशातील ५२ व्याघ्रप्रकल्पांचे वनक्षेत्र गेल्या दहा वर्षांत २२.६२ चौरस किलोमीटरने कमी झाले आहे. यामुळे व्याघ्रसंवर्धनाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय वनसर्वेक्षण अहवालात देशातील वनक्षेत्राची स्थिती जाहीर करण्यात आली. यात वनक्षेत्रात दाखवलेली वाढ निश्चितच सुखावणारी आहे. मात्र, याच अहवालात काही इशारे देखील देण्यात आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 52 tiger project area decrease in across in india zws
First published on: 19-01-2022 at 02:31 IST