
राज्यातील गोवंशीय पशुधनात ‘लम्पी’ आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा आढळून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५० टक्केच पशुधनाचे लसीकरण झाले.

राज्यातील गोवंशीय पशुधनात ‘लम्पी’ आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा आढळून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५० टक्केच पशुधनाचे लसीकरण झाले.

भाजपने जनतेची कामे केली नाहीत म्हणूनच आता पक्ष फोडाफोडीचे काम करावे लागत आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय…

अतिवृष्टीचा फटका व उत्पादनातील कमतरतेमुळे तुरीची विक्रमी दराकडे वाटचाल सुरूच आहे. अकोला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने ११ हजार ५००…

आदिवासी संघटनांनी दर्शविलेला विरोध बघता शनिवारी गोंडवाना विद्यापीठात कडेकोट पोलीस बंदोबस्तात पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन उद्घाटन कार्यक्रम पार…

परिवहन खात्याने राज्यभरातील ‘आरटीओ’ कार्यालयांच्या माध्यमातून १६ हजार शासकीय व खासगी कार्यालयांना मोटार वाहन कायदा ‘१९४- ड’ अंतर्गत नोटीस बजावली…

वनहक्काने वाटप करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या जमिनीवर ताबा मिळवून विक्री केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतलेल्या सुनावणीनंतर तत्कालीन तलाठी आणि वनरक्षक यांना निलंबित…

काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्यूनंतर वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर प्रथमच काँग्रेस पक्षाच्या मंचावर एकत्र आले…

देवळी तालुक्यातील आंबोडा या गावतल्या उदय वासुदेव खडास्कर याची वाटचाल प्रेरणा देणारीच.

सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील पाणी साठ्याची स्थितीच बदलून गेली आहे. काही तालुक्यांत विक्रमी वृष्टी झाली आहे.

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही याचे एक वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा.

"शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये", असेही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी दुसरे गोध्रा कांड घडविण्याच्या तयारीत आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप