
बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून नराधम आरोपी कैलास सूर्यभान आत्राम ( २८, रा. आवळगाव,…

बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून नराधम आरोपी कैलास सूर्यभान आत्राम ( २८, रा. आवळगाव,…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या कामगिरीचे ऑडिट करण्याचे आदेश दिले; काही मंत्र्यांवर तक्रारी आणि तणाव आहे, परंतु तात्काळ फेरबदलाची…

काँग्रेसने माजी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे, तर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे आहेत आणि आता…

बनावट कागदपत्रांच्या आधारे सुधार प्रन्यासचा भूखंड लाटण्याचा प्रयत्न करणारा बंटी शाहू सध्या सदर पोलिसांच्या कोठडीत आहे. दोनच दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या…

New CJI Appointment : न्यायमूर्ती गवई यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय, समता आणि संवैधानिक मूल्ये या संकल्पना निर्णयांच्या केंद्रस्थानी राहिल्या. ते…

राज्यात सोयाबीनचा भाव पडला. खुल्या बाजारात कमी भावाने सोयाबीन खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाने हमीभावावर खरेदी करण्याची…

साडेतीन कोटींच्या रकमेची विचारणा केली की सुनील बोंडे आणि माधव पाटील आत्महत्येची धमकी देतात, असा स्पष्ट उल्लेख झोटिंग यांनी पोलिसांना…

Bacchu kadu Mahaelgar Protest : शेतकरी, दिव्यांग, मच्छिमार, मेंढपाळांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे २८…

जागतिक स्तरावर वनक्षेत्रामध्ये भारताच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून, वन संसाधन मूल्यांकनात भारताने १०व्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

सणासुदीच्या काळामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास खात्याअंतर्गंत येणाऱ्या एमएसआरडीसीने काढलेली महागडी निविदा रद्द करण्यात आली आहे.

दिवाळी मिलनाच्या निमित्ताने रामगिरी येथील निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाल प्रकल्पाच्या विस्ताराबाबत संकेत दिले.