
हा मार्ग चंद्रपूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असूनही त्याचे काम रखडले आहे. या रखडण्यामागे उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प, वन्य प्राण्यांचे…

हा मार्ग चंद्रपूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असूनही त्याचे काम रखडले आहे. या रखडण्यामागे उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प, वन्य प्राण्यांचे…

गुरुवारी शांतप्रिया आपल्या पतीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जगदपूर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अप्रत्यक्षपणे भूपतीवर निशाणा साधला. त्या…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह आदी शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलं. त्यानंतर बच्चू कडू यांच्यासह…

२५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे ७८५ गावांतील ३५ हजार ५७८ शेतकऱ्यांचे १३९५५.४ हेक्टर क्षेत्रातील धानाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…

हमीभाव योजनेंतर्गत ३० ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व १५ नोव्हेंबर २०२५ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील ९०…

मंगळवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची सांगता काल रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर झाली. या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस…

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नागपुरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…

आमदार किशोर जोरगेवार भूमिपूजनासाठी आले. मात्र प्रभागातील लोकांचा विरोध बघता दिवाळीच्या शुभेच्छा देत भूमिपूजन न करताच निघून जाण्याची नामुष्की त्यांच्यावर…

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे कौशल्य विकास केंद्र जिल्ह्यात आणण्याकरिता पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या…

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र…

‘स्मार्ट रस्त्यांचे भविष्य - सुरक्षितता, शाश्वतता, लवचिकता’ या विषयावर नवी दिल्ली येथे २८ ऑक्टोबरला आयोजित सीआयआय राष्ट्रीय परिषदेत नितीन गडकरी…

२०१७ नंतर तब्बल आठ वर्षांनी महापालिकांच्या निवडणुका होत असल्याने राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे.