नागपूर टीम

नागपूर : राजकारणात पक्षात बदल होत असतात एक व्यक्ती गेली म्हणजे पूर्ण पक्ष अस्थिर झाला असं समजण्याचा कारण नाही नक्कीच नाही… या परिस्थितीतून काँग्रेस नव्याने उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीने उभा राहील, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. माझ्या संदर्भात काही जण वावड्या उठवत आहे. आ. रवी राणाची प्रवृत्ती एकनिष्ठतेची नाही. अशी टीका त्यांनी केली काँग्रेस पक्षाने खूप काही दिले आहे शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहणार असे वडेट्टीवार म्हणाले.

Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!

अशोक चव्हाण यांच्याशी स्नेहाचे संबंध आहे. मुंबईची इंडियाची आघाडीची बैठक असेल नागपूरला असलेली काँग्रेसची सभा असो आम्ही खांद्यावर घेऊन काम केलेला आहे संबंध आणि विचारधारा वेगळी आहे. असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-चव्हाणांवर नागपुरात झाली होती शाईफेक, तेव्हा ते काय म्हणाले होते?

अशोक चव्हाण यांचा मागे केंद्रीय एजन्सीचा ससेमिरा लावण्याचा काम सुरू झालं होतं. हे नाकारून चालत नाही भाजप चारशे पार चा नारा देत असताना दुसऱ्याचे नेते का पडत आहे यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही. प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण झालं पण त्यातून काही साध्य झालं नाही… मात्र दुसऱ्याचे नेते पळवून नेण्याचे काम सुरू आहे. ते लोकांना मान्य होणार नाही.