येवला तालुक्यात १७ गावांना टँकरने पाणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : एप्रिलच्या मध्यावर उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट गडद होण्यास सुरूवात झाली आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी देण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात १७ गावे आणि २५ वाडय़ांना १३ टँकरने पाणी पुरविले जात आहे. ही सर्व गावे येवला तालुक्यातील आहेत. आदिवासीबहुल दुर्गम पाडय़ांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून कुठे पाणी मिळेल यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in rural areas of yeola taluka zws
First published on: 13-04-2021 at 00:02 IST