उच्च न्यायालयाने अनधिकृत फलकांविरोधात कारवाईचे सक्त आदेश दिले असतानाही नवी मुंबईतील बॅनरबाजी आजही कायम आहे.
Page 1136 of नवी मुंबई
स्वातंत्र्यलढय़ातील सुवर्णपान असलेल्या २५ सप्टेंबर १९३० च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाला आज ८५ वर्षे पूर्ण होत असून या स्वातंत्र्याच्या रणवेदीला शक्ती
सायन-पनवेल महामार्गावर कर्नाळा अकादमी आणि खांदेश्वर गावाकडे जाण्यासाठी असणारे बेकायदा वळण कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय

सिडकोच्या संकल्पाला खालापूरच्या शेतकऱ्यांनी अनुकूलता दर्शवली आहे.

गोदामांची संख्या वाढत असल्याने उरण तालुक्यातील पूर्व विभागालाही वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे.

बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात सुरू केलेली वायफाय सेवा ठप्प झाल्याने तरुणांमध्ये नाराजीची भावना आहे.

पनवेल शहर वाहतूक शाखा, खांदेश्वर आणि नवीन पनवेल पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांची ही व्यथा आहे.

गणेशोत्सवादरम्यानच्या भांडणामुळे कळंबोलीमध्ये हवेत गोळीबार झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटबंधारे विभागातर्फे पेण तालुक्यातील बाळगंगा नदीवर बाळगंगा धरण बांधण्यात येत आहे.

१२८ वी जयंती मोठय़ा उत्साहात उरणमधील विद्यालयातून मंगळवारी साजरी करण्यात आली

पनवेल शहरामधील अडीच हजार गौरी गणपतींचे सोमवारी उत्साहात विसर्जन झाले.

धार्मिक, सांस्कृतिक विषयांसह पाणी बचत, अन्नाची नासाडी टाळणे आदी संदेश देण्यात आला आहे.
- Prev page
- Page 1
- …
- Page 1,135
- Page 1,136
- Page 1,137
- …
- Page 1,144
- Next page