

डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरांमुळे संपूर्ण परिसरात ‘गुदमरवणारे’ वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
सट्टा बाजारात पैसे गुंतवा चौपट पाचपट परतावा मिळवा अशा जाहिरातीला बळी पडून २० लाखांची फसवणूक झाली आहे.दोन्ही प्रकार नवी मुंबईत…
प्रशासनाने बैठकही घेतली नसल्याने संतप्त झालेले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रायगडच्या खोल समुद्रातील चविष्ट म्हावरं म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण! पण सध्या म्हावरं कडाडल्याने खवय्यांना तोंडाला मुरड घालावी लागत आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर १६ जूनपासून शहरातील शाळांची घंटा घणघणणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी १ली ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाद्वारे…
महानगरपालिकेच्या कर धोरणांमुळे तळोजा औद्योगिक वसाहतीतील उद्योजक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. महापालिकेने लावलेला मालमत्ता कर हा उद्योजकांना सात पटीने वाढीव…
पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींच्या कठोर निषेध आणि विरोधानंतर गुरुवारी अखेर लोटस तलावातील भरावाचे काम थांबले. ठेकेदारांनी भराव करण्यासाठी आणलेले पोकलेन यंत्र…
वेळेपूर्वीच सुरू झालेल्या पावसामुळे उरणच्या भातशेतीला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यात मे महिन्यात करण्यात येणाऱ्या भाताच्या सुक्या पेरण्या…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या नैना प्रकल्पातील नगररचना योजना क्रमांक ८ ते १२ साठीच्या लवाद सुनावणीची अंतिम…
विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे स्वप्न भंग होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.