scorecardresearch

Premium

‘माईर्स एमआयटी’ तर्फे चार अध्यासनांची स्थापना

माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे चार अध्यासनांची स्थापना करण्यात आली.

माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे चार अध्यासनांची स्थापना करण्यात आली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (राजकीय तत्त्वज्ञान), गोपाळ कृष्ण गोखले (नीतिमूल्याधिष्ठित राज्यकारभार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सामाजिक न्याय) आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (सार्वजनिक वक्तृत्वकला) या नेत्यांच्या नावाने ही अध्यासने स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांनी दिली.
या चारही नेत्यांच्या विचारांचा व कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीवर त्याचा परिणाम व्हावा, अशी कराड यांनी अध्यासनाची भूमिका मांडली. या वेळी तुषार गांधी, दीपक टिळक, अॅड. सुनील गोखले, अंजली मायदेव-आंबेडकर, देवेन्द्र फडणवीस, अरविंद गोखले, किरण ठाकूर, मिलिंद कांबळे, श्रीकांत भारतीय, व्ही. एस. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-08-2013 at 02:34 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×