विविध शासकीय विभागांच्या आकडेवारीतून धक्कादायक सत्य उघड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात रुळविण्यासाठी शिक्षण विभागाकडून खर्चिक धोरणांचा धडाका सुरू असला, तरी हे प्रयत्न सर्वार्थाने फोल ठरत असून दहावीनंतर लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य धारेपासून दूर जात असल्याचे समोर आले आहे. दहावीनंतर साधारणत:  दोन लाख विद्यार्थ्यांची गळती दरवर्षी होत असल्याची धक्कादायक आकडेवारी  विविध शासकीय विभागांमधून समोर आली आहे. त्यात या वर्षी गळती झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाख इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government departments data about education condition in maharashtra
First published on: 18-11-2016 at 00:45 IST