
मराठवाडय़ातून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले चार जण.. प्रत्येक जण वादग्रस्त ठरून किंवा बदनाम होऊनच पायउतार झाले.

मराठवाडय़ातून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले चार जण.. प्रत्येक जण वादग्रस्त ठरून किंवा बदनाम होऊनच पायउतार झाले.

नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापासून आगामी विधानसभा निवडणुकांची बेगमी केली जाते आहे. विकासापेक्षा ‘कामे करून घेण्या’कडे लक्ष आणि सभागृहापेक्षा मंत्र्यांच्या दालनांत…

पाच राज्यांच्या विधानसभांचा काँग्रेसविरोधी कल पाहता महाराष्ट्र विधानसभेच्या २०१४ सालच्या निवडणुकीत काय होणार, याचे केवळ कुतूहलच वाढले नसून प्रत्यक्ष हालचालीदेखील…
राज्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे ६०० पर्यंत, तर अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे २०० पर्यंत वाढवण्याचा निर्णय झाल्यामुळे तब्बल ३० वर्षांनी पदवर्गीकरणाचा (केडरायझेशन) प्रश्न…
गर्दी जमविण्यासाठी आरपीआयला किंवा दलित संघटनांना कधीच मनोरंजनाचे कार्यक्रम करावे लागले नाहीत. लाखाच्या सभा आणि लाखाचे मोर्चे या महाराष्ट्राने पाहिलेले…
अनधिकृत बांधकामांतील रहिवाशांना वाचवण्यासाठी राजकीय पातळीवरून होणाऱ्या प्रयत्नांना अजिबात तोटा नाही. मात्र सरकारही कात्रीत सापडले आहे.
ऊसदर तीन हजार वा साडेतीन हजार रुपये प्रतिटन असावा, यासाठी राज्यात आंदोलने सुरू झाली आहेत. गुजरात जे देते ते महाराष्ट्रात…

लोकसभेच्या निवडणुकीची लढाई महाराष्ट्रातून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करूनच लढणार, हे नक्की असले तरी जागावाटपावरून या पक्षांत खणाखणी सुरू झाली…

वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक, क्लस्टर किंवा अनधिकृत बांधकामे अधिकृत करणे या मुद्दय़ांवरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध बाकीचे सारे असे चित्र…

शरद पवार यांना लक्ष्य केल्याशिवाय त्यांचे विरोधक पुढे जात नाहीत, हे गोपीनाथ मुंडे यांच्या ताज्या पवारविरोधी पवित्र्यांवरून पुन्हा दिसू लागले…

राज ठाकरे यांच्या मनसेला लोकसभेत महाराष्ट्राचा आवाज उठविण्यासाठी राष्ट्रीय पक्षाचा आधार घ्यावा की स्वबळावर संसदेत जाण्यासाठी ताकद अजमवावी,

गुलाबी चित्र निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक बांधीलकीच्या नावाखाली सुरू केल्या जाणाऱ्या सरकारी योजनांचे नेमके फलित काय असे प्रश्न पडावेत याची…