
खेळ आणि क्रीडा प्रकार यांच्यातील फरक भले काहीही असोत, राजकारणाने मात्र त्यांना एका पातळीवर आणून ठेवले आहे. राजमान्यता किंवा राजाश्रय…

खेळ आणि क्रीडा प्रकार यांच्यातील फरक भले काहीही असोत, राजकारणाने मात्र त्यांना एका पातळीवर आणून ठेवले आहे. राजमान्यता किंवा राजाश्रय…

शेतकऱ्यांचे तारणहार आपणच आहोत, असे चित्र निर्माण करण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीने डावपेच लढविणे सुरू केले आहे.
प्रकल्पविरोध मावळतो म्हणजे काय होते, हे कोकणात अनेकदा दिसले आहेच. तेव्हा जैतापूरसंदर्भात प्रश्न तो नाही. प्रश्न आहेत ते जैतापूरसारखा आतबट्टय़ाचा…
महाराष्ट्राला ज्या समाजवादी चळवळीची परंपरा आहे, ती चळवळ संभ्रमावस्थेत असल्याचेही वारंवार दिसले होते.
मराठा आरक्षणावरून २००४ आणि २००९ च्या निवडणुकांआधी झालेले राजकारणच २०१४ च्या निवडणुकीआधी रंगणार, अशी चिन्हे आहेत.
‘विदर्भवीर’ जांबुवंतराव धोटे, रणजित देशमुख, नितीन गडकरी, बनवारीलाल पुरोहित, नानाभाऊ एम्बडवार, सुधीर मुनगंटीवार, विलास मुत्तेमवार..
श्रीकांत जिचकार यांच्यासारख्या अभ्यासू मंत्र्याने वेगळय़ा विदर्भाच्या मागणीची चिकित्सा करणाऱ्या पुस्तकात, असे राज्य व्यवहार्य ठरणार नसल्याचा निष्कर्ष काढला होता. आजही…
महाराष्ट्राच्या विधिमंडळात एकंदर ६९ सदस्यांवर गेल्या नऊ वर्षांत कधी ना कधी निलंबनाची कारवाई झाली आणि कालांतराने ही कारवाई मागे घेऊन…

अंधश्रद्धांना आळा घालण्यासाठी जादूटोणाविरोधी विधेयक गेली ११ वर्षे वाट पाहत राहिले. त्याला विरोध करणाऱ्यांत आता शिवसेनाही सहभागी झाली. परंतु सत्ताधारी…

शंकरराव आणि विलासरावांनंतर मराठवाडय़ात काँग्रेसमध्ये सर्वसमावेशक नेतृत्व दिसत नाही. ओवेसीच्या एमआयएमची धास्ती अनेकांनी घेतली आहे. मुंडेंसारखा नेता असूनही भाजपची अवस्था…

कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांची शरणागती, छत्तीसगढमधील काँग्रेस नेत्यांवर हल्ला, ‘प्राइम मिनिस्टर फेलो’च वादात सापडणे, ‘बुद्ध की मार्क्सवाद’ अशी चर्चा राज्यात…

अवघ्या दोन दशकांपूर्वीपर्यंत नवनवीन योजना आखून, राबवून देशापुढे प्रगतीची उदाहरणे घालून देणारा महाराष्ट्र १९९५ पासून घसरू लागला. हाच काळ युती/…