
समुद्रमंथनाची कथा बहुधा सगळ्यांना ठाऊक असतेच.


अनुभूतीपूर्ण विभूतींच्या शब्दांना ज्ञानदेव उपमा देतात सूर्यबिंबाची. संतबोल दिसतात मोटकेच, परंतु असतात मात्र असंभाव्य अर्थभरित.

शांभवाद्वयाचे उद्गाते असणारे परमशिव कृपाळू असल्याचा दाखला काश्मिरी शैवमत देते.




विभिन्न छटा लाभलेले जवळपास आठ ते नऊ अर्थ ‘नाट’ या संज्ञेसाठी शब्दकोशात सापडतात. ‘





वाडवडिलांपासून घराण्यामध्ये तब्बल आठ पिढ्या ज्याची अविरत सेवा चालू आहे त्या पांडुरंगाला आपण साकडे घातले याचा महाराजांना अतीव खेद वाटला.