

सत्तेचा माज चढल्यावर काही जणांचा तोल सुटतो याचे ताजे उदाहरण म्हणजे गोव्यातील भाजप सरकारमधील आरोग्यमंत्री विश्वजीत राणे.
कापूस, सोयाबीन, तूर ही राज्यातील प्रमुख खरीप पिके. राज्य सरकारने वेळेवर हालचाली करून या पिकांना दर मिळण्यासाठी केंद्राला योग्य निर्णय…
१९४६ मध्ये सत्यशोधक समाज, वाई या संस्थेच्या स्थापनेचा रौप्य महोत्सव बाह्म समाज, वाई या संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने तर्कतीर्थ…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेला ‘सर्वांची सोबत, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न’ हा निश्चय आता भारताची…
राजनैतिक पर्यटनाचा हिशेब या अग्रलेखासह लोकसत्तातील इतर लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया.
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळातील गाजलेल्या टू जी घोटाळा, कोळसा खाणींचे वाटप, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या गाजलेल्या घोटाळ्यांची अवस्था…
इटलीतलं त्यातही फ्लॉरेन्स या शहरराज्यातलं ‘१५वं शतक’ मध्ययुगातच आधुनिकतेची वाट रुंद करणारं ठरलं, ते कोणामुळे आणि कोणत्या कारणांनी?
संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रामायण महाभारताचे व्यासंगी दाजी पणशीकर (९२ वर्षे) यांचे ६ जून २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
गेली ११ वर्षे राहुल गांधी विजय मल्ल्या पलायन, राफेल खरेदी, ऑपरेशन सिंदूर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सातत्याने मोदी सरकारला प्रश्न विचारत…
तत्कालीन नागपूर विद्यापीठाने १९४० मध्ये आपल्या ‘श्रीधर गणेश परांजपे व्याख्यानमाला’मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना व्याख्यानार्थ आमंत्रित केले होते. ती व्याख्याने या…
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबद्दल राहुल गांधी यांचा लेख, त्याचबरोबर संपलेल्या नक्षलवादाची गोष्ट या लोकसत्तामधील लेखावर वाचकांच्या प्रतिक्रिया.