

उपग्रहाद्वारे इंटरनेट जोडणी हा आजच्या राजकारणाचा आणि रणनीतीचा कळीचा मुद्दा बनला आहे. मात्र कोणत्याही एका राष्ट्राची अथवा खासगी घटकाची मक्तेदारी…
मुंबई विद्यापीठाच्या ‘सेनापती बापट व्याख्यानमाले’त १९७६ ला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दोन व्याख्याने दिली होती.
‘एमआय ६’- ब्रिटनची गुप्तहेर संघटना. बाँडपटांत या संस्थेचे सर्वोच्च पद ‘एम’ नामक महिलेने भूषविल्याचे दाखविण्यात आले होते. जुडी डेन्चने हे पात्र…
‘तोतरी तटस्थता!’ हा संपादकीय लेख (१७ जून) वाचला. भारताच्या विदेश नीतीच्या सद्या:स्थितीचे वर्णन तटस्थतेपेक्षा ‘असहायता’ असे करणे अधिक योग्य ठरेल.
गेल्या काही दिवसांमध्ये दुर्घटनांचे सत्रच सुरू आहे. एका दुर्घटनेने हबकून जावे तोवर पुढची त्याहून भीषण दुर्घटना घडताना दिसत आहे.
सदाशिव बागाईतकर (१९२३-१९८३) राष्ट्रसेवा दल, शेतकरी पंचायत, कामगार संघटनांशी संबंधित कार्यकर्ते होते. ते राज्यसभा सदस्यही (१९७८-१९८३) होते.
‘ताबडतोब भेटायला या’ असा निरोप दिल्लीतील चाणक्यांकडून मिळताच एकनाथराव चमकलेच. बोलावण्यामागचे कारण काय असेल? राज्याचा प्रमुख होण्याचे जे स्वप्न बघितले,…
कोणत्याही देशाचा विकास हा तिथे आसलेल्या दळणवळणाच्या साधनांवर आवलंबून आसतो. वाहतुकीच्या साधनांना बळकटी दिल्यामुळे त्या भागाच्या विकासाला चालना मिळते.
‘बळी, बाहुबली आणि बोटचेपे’! हा अग्रलेख (१६ जून) वाचला. १९७० नंतर इराणवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला मानला जात आहे. याची…
पूर्वेत तृणमूल काँग्रेस आणि दक्षिणेत द्रमुक हे दोनच प्रादेशिक पक्ष सध्या टिकून आहेत. निदान पूर्वेतील प्रादेशिक पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडता…
साधारण साठच्या दशकामध्ये ‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित संस्थांत शिकलेले विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पाश्चात्त्य देशांत जायला आणि तेथेच रोजगार मिळवून स्थायिक व्हायला सुरुवात झाली.