

‘ट्रिस्टन आणि इझल्टची प्रेमकथा’ म्हणजे परलोकवादानं भ्रमनिरास होऊन परत जगण्यावर प्रेम करू लागलेल्या मध्ययुगीन माणसांचं प्रतिबिंब...
केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने ‘डबल इंजिन’चा राज्याला फायदा होतो, असे महायुतीचे नेते वारंवार सांगत असतात.
आपल्याला रंगभूषेविषयी विशेष ओढ आहे, हे विक्रम यांना स्वत:लाच लहानपणी लक्षात आले होते.
महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या उच्च शिक्षणाची महिला विद्यापीठाच्या रूपाने केलेली उभारणी ही तर्कतीर्थांच्या लेखी स्त्रीस गृहकार्यातून समाज उभारणीच्या कार्यात प्रवृत्त…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरोधात संयमी भूमिका घेऊन जगात आदर मिळवला यात शंका नाही.
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी काही पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रभावी आणि रोखठोक प्रतिसाद देणे आवश्यक होते.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू अर्थातच जेएनयू विद्यापीठातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानिमित्त
पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यापासून दिल्लीत चर्चा फक्त युद्ध होणार, की नाही यापुरतीच मर्यादित होऊ लागली आहे. सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलले…
१२ मे १८७५ या दिवशी पुणे जिल्ह्यात ‘सुपा’ या गावी ऐन बाजाराच्या दिवशी शेतकऱ्यांनी स्थानिक सावकार व व्यापाऱ्यांना मारहाण केली.…
भारत पाकिस्तान यांच्यामधल्या सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे युद्धाची चर्चा होती. काहींना ते व्हायला हवे होते, तर काहींना टाळले जायला…
व्हिस्कीकडे फक्त एक दारू म्हणून न बघता, एकेका घोटातून जाणवणाऱ्या छोट्या छोट्या चवींचा आस्वाद घेणारा वर्ग भारतीय मद्यापासून दूरच होता.…