

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांनी तत्कालीन औरंगाबाद आकाशवाणी केंद्रासाठी ३ फेब्रुवारी, १९८५ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…
‘या देशातले तरुण विरोधी पक्षनेत्यांच्या देशविरोधी कारवाया, परिवारवाद, भ्रष्टाचार, खंडणीखोरी व संपत्तीसंचयाला वैतागले आहेत.
महाराष्ट्र शासन पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख काम करत आहे. महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असलेला विभाग…
‘...कोठे तरी रमला!’ हे संपादकीय (१५ सप्टेंबर) वाचले. देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत मोठमोठ्या घोषणा होत असल्या, तरी त्या घोषणांचा ठसा सर्वसामान्यांच्या दैनंदिन…
इस्रायल आणि पॅलेस्टाइन अशा दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या अस्तित्वाचा द्विराष्ट्रवाद सिद्धान्त भारताने सुरुवातीपासूनच स्वीकारलेला आहे.
ठाकरे गटाबाबत होणाऱ्या चर्चेमागे फडणवीस यांनी शिंदे गटाची केलेली कोंडी हे प्रमुख कारण आहे; तर शरद पवार गटाबद्दल होणारी चर्चा…
‘अजिंठा’ दिवाळी अंक तत्कालीन औरंगाबादमधून प्रकाशित होत असे. या वार्षिकात सन १९८२ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती.
‘लस्कर पुरस्कार’ हा जगभरातील वैद्याकीय किंवा आरोग्यविषयक संशोधक आणि सार्वजनिक आरोग्यसेवा किंवा त्यासाठीचे संस्थात्मक कार्य यांतून निवड करणारा पुरस्कार वैद्याकीय क्षेत्रात…
राज्यसंस्थेनं माघार घेण्याचा आग्रह कोण धरतं : स्वत: राज्यसंस्था की, प्रबुद्ध नागरी समाज की, इतरच शक्ती? यावरून ‘उदारमतवादा’च्या प्रवाहांतला फरक…
‘हिंसाचारापासून दूर राहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन- मणिपूरमध्ये शांतता, समृद्धीचे लक्ष्य’ हे वृत्त (लोकसत्ता - १४ सप्टेंबर) वाचले. तब्बल दोन वर्षांनी, १३…
अखेर केंद्र सरकारला शहाणपण आले म्हणायचे. कारण ३ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने अनेक वस्तू व सेवांवरील वस्तू व सेवा कराचे (जीएसटी)…