

भाषेच्या अस्मितेचा मुद्दा फक्त महाराष्ट्रात गाजतोय असं नाही. पश्चिम बंगालमध्येही तो तितकाच तीव्र झालेला आहे.
हुकूमशहांचा अस्त कसा होतो, याच्या अभ्यासावर भर देऊन महत्त्वाची निरीक्षणे नोंदवणारे हे पुस्तक अनेक देशांतल्या उदाहरणांमुळे वाचनीय ठरते...
भाषा ही कमावण्याची तसेच लेखनकला ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट कधीच वाटत नसल्यामुळे आपल्याकडे पत्रकारितेपासून ते छंदी-फंदी- हौशी- ऐच्छिक- स्वैच्छिक लेखनातून…
प्रेमचंद यांच्या साधेपणाचा आदर्श लिखाणात आणणाऱ्या, लिखाणानं पोषाखी असू नये याची काळजी घेणाऱ्या हरिशंकर परसाईंना ‘वस्तुत: लेखक प्रत्येकच व्यवस्थेत असंतुष्ट…
कॅलेंडरची उपयुक्तता ही काही दिवस मोजण्याचं एक साधन एवढ्यापुरतीच मर्यादित नसते. अनेकदा त्याचा धर्माशी थेट संबंध असतो. जूलियन कॅलेंडर ख्रिास्तपूर्व…
मोठ्या बुडीत कर्जांवर अगदी सहज पाणी सोडले जात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मात्र खळखळ केली जाते. राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीच्या थोतांडास जरूर…
लोकप्रतिनिधींसाठी मतदारांनी नैतिक चौकटी आखण्याचा काळ मागे पडला आहे. बुलेट, जेसीबी अशा चिन्हांसह राजकीय पटमांडणी होते, जुगार पुढे चालू राहतो...
मानव विकास काळात त्याच्या विविध इंद्रियांचा विकास होत गेला. पंचेंद्रियांच्या विकासामुळे मनुष्य अन्य जीवांपेक्षा प्रगत झाला. यात मेंदूचे योगदान असाधारण…
राजभवनच्या प्रवेशद्वारावर वर्षा गायकवाड, डॉ. शोभा बच्छाव व प्रतिभा धानोरकर या तीन खासदार उभ्या आहेत. त्यांना तुमची भेट हवी आहे.…
क्रीडा धोरण जाहीर झाले, तरी चर्चा क्रिकेटची म्हणजे बीसीसीआयची सुरू होणे म्हणजे पहिल्याच पावलावर धोरणाचा उद्देश भुईसपाट झालेला दिसून येतो.
आजवर काँग्रेस त्यांच्या विरोधात होती आता मात्र काँग्रेसला त्यांचा पुळका आला आहे. सन्मानाने त्यांचा निरोप समारंभदेखील होऊ शकला नाही. यालाच…