

बिहारमधील मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीची निवडणूक आयोगाची मोहीम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे.
‘अभिजात युग’ आणि ‘अभिजात साहित्य’ यांतला फरक १७ व्या शतकापासून पुढल्या दोनअडीचशे वर्षांत स्पष्ट होत गेला...
राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस करताना मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे म्हणून त्यांना आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केलेली…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सत्तराव्या वाढदिवशी झालेल्या खासगी सत्कार समारंभात पु. ल. देशपांडे व इतर अनेक मित्रांनी मी आत्मचरित्र लिहावे,…
मेहबूबनगर (आताचा जोगुलअम्बा- गडवाल) जिल्ह्यातील कोंडारवुपल्ली खेड्यात जन्मलेल्या सुधाकर यांचे वडील वेंकटराम व आजोबा प्रताप रेड्डी हे दोघेही ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात…
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील अनुच्छेद ३७० केंद्र सरकारने रद्द केल्याची कारवाई सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती, असा…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर व्होट चोरीचा आरोप केला तेव्हापासून काँग्रेसला नवा नारा मिळालेला आहे. व्होट चोर,…
दिवस, तिथी, मास आणि वर्ष - सगळ्या व्याख्या खगोलीय घटनांवर आधारित. अधिक मास, क्षय मास कधी आणि कोणता हे निर्णयही…
बीरेंद्र कुमार नागा वस्तीतल्या अगदी अंतर्गत भागातही हिंडले. त्यांच्या सण- उत्सवांत भाग घेतला. तिथल्या जीवनाशी सर्वार्थाने एकरूप झाले.
नफ्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असणाऱ्या भांडवलशाहीच्या या प्रारूपाला लेखिकेने ‘एक्स्ट्रॅक्टिव्ह कॅपिटालिझम’ म्हटले आहे.
चमकदार घोषणांतून बाहेर पडून सरकार खरी रणनीती आणि धैर्य कधी दाखवणार, सामान्यांना न्याय, रोजगार, सुरक्षितता कधी मिळणार?