

या पहिल्या व्याख्यानात ते म्हणतात की, हा कठीण विषय आहे. माणूस समजून घ्यायचा प्रयत्न पूर्वापार आहे. वेद-उपनिषदात ‘कोऽयमात्मा’- आत्मा म्हणजे…
आज ‘साकार’ या संस्थेत १२ मुलांचा सांभाळ होतो. आजवर दत्तक प्रक्रियेतून ४३५ मुलांना आई-वडील मिळाले आहेत.
पोलीस खाते दहशतवादविरोधी तपासाच्या नावाखाली फक्त आकडे आणि संदेश देणे हाच उद्देश ठेवतात, तेव्हा न्यायव्यवस्था काहीही करू शकत नाही.
१९९१ मध्ये ब्लॉकचेनची संकल्पनाच डिजिटल कागदपत्रांच्या विश्वासार्ह पडताळणीसाठी मांडली होती. त्याचाच विस्तार करताना सीएसआयएस या अमेरिकेच्या थिंक टॅंकने लोकशाहीसाठी बहुविध…
अच्युतानंदन यांनी २००६ ते २०११ या काळात केरळचे मुख्यमंत्रीपद तर तीन वेळा विरोधी पक्षनेतेपद भूषविले होते. पक्षांतर्गत अनेक अडथळे त्यांना…
आपण विचार करून त्याच्या बाजू, कक्षा शोधतो. त्यात सत्य सापडले नाही, तर चुकीच्या मार्गाने केलेली कृती खड्ड्यात नेणारी ठरते. उपलब्ध…
अझीझुल हक यांचे घराणे रानमहाल येथील जमीनदारांचे. सन १९४२ चा त्यांचा जन्म. पण कळत्या वयात आधी कवितांमधून त्यांनी शोषितांची दु:खे…
आज समाजमाध्यमांवर गुंतवणूक सल्लागारांचे, प्रभावकांचे, शेअर बाजाराचे ज्ञान देणाऱ्या खासगी शैक्षणिक संस्था आणि गुरूंचे अमाप पीक आले आहे.
ओला, उबर, रॅपिडो या ॲपपआधारित ट्रक्सी सेवांचे चालकही विविध मागण्यांसाठी संपावर गेले. राज्यभरच्या मोठ्या शहरांत याचा फटका बसला.
महावितरणने विजेचे दर कमी करून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक व कृषी अशा सर्वच वीज ग्राहकांसाठीच्या वीजदरात…
गेल्या तीन दशकांतील कामगिरीचा आढावा घेतल्यास महाराष्ट्र खंगत चालल्याचे दिसते. राजकीय विरोधकांचा आदर करणे, राज्याच्या हितासाठी त्यांचे सहकार्य घेणे ही…