



या भाषणाचा सारांश तर्कतीर्थांच्याच शब्दांत असा- ‘‘आपण भारतीयांनी ज्या एका नव्या जागतिक परिस्थितीत आणि सामाजिक अवस्थेत प्रवेश केला आहे,

या लावणीचा गवगवा झाल्यावर सध्या पक्षाच्या गणेशपेठ कार्यालयात तरुणांची रीघ लागली असून ते सर्व कार्यकर्ते होण्यास एका पायावर तयार आहेत.

राज्याराज्यांतील प्रमुख विरोधी पक्षांना भाजपने लुळेपांगळे केले आहे. २०४७ पर्यंतचा विकसित देश, विकसित राज्यांचा आराखडा तयार करताना इतिहास पद्धतशीरपणे संपवण्याची…

‘वन रूम किचन’, ‘दोघी’ किंवा ‘गणरंग’ या नाटकांमुळेही गंगाराम गवाणकर यांना ‘यशस्वी नाटककार’ म्हणून ओळखले गेले असते, पण ‘वस्त्रहरण’मुळे त्यांना…

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ शीर्षक भाषण हे व्याख्यान नसून, एक संपृक्त प्रबंध आहे. या प्रबंधात…

लेखातून मोदींच्या तंत्रज्ञानाविषयीच्या दृष्टीचे आणि धोरणाचे जे उदात्तीकरण केलेले आहे, त्याच्याशी त्यांची ही समज अगदीच विसंगत दिसते.

मनरेगा या योजनेत पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवून केंद्र सरकारने पश्चिम बंगालचा निधी मार्च २०२२…

नवीन शहरात नागरिकाचे अस्तित्व वापरकर्ता, ग्राहक किंवा डेटाचा स्रोत एवढ्यापुरतेच मर्यादित राहते. हा दृष्टिकोन म्हणजे नव-उदारमतवादी शहरीकरणाचा परमोच्च बिंदू आहे.…

महिला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूचा इंदूरमध्ये झालेला विनयभंग ही देशासाठी लाजिरवाणी घटना आहे.

‘बिहारचे तरुण कल्पक असून आमच्या सरकारने इंटरनेट स्वस्त केल्याचा फायदा घेत अनेकांनी ‘रिळ’ बनवून कोट्यवधींची कमाई सुरू केली आहे.

‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ विषयावर दुसऱ्या गोमांतक मराठी साहित्य संमेलनात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कला आणि मूल्य यांच्या संबंधावर…