



सध्याच्या काळात प्रात:स्मरणीय झालेली गोष्ट म्हणजे गूगल! या सर्चबारला भेट दिल्याशिवाय दिवस जातो असा माणूस सापडणे विरळाच! मात्र त्या सर्चबारचे तिथे…

‘‘विचार व साहित्य यांचा शाश्वत सहभाव असतो. विचारमूल्याशिवाय साहित्याला स्वत:चे कलात्मक, आनंदमय असे मूल्य आहे. साहित्याचा गाभा विचारापेक्षा भावनाच अधिक असतो,…

एखाद्याच्या निधनानंतर चित्रवाणी वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमे, इंटरनेट-आधारित वृत्तलेख वा मल्लिनाथी-सेवा, हे सारे मिळून आताशा असा काही हलकल्लोळ करतात की, गेलेली व्यक्ती हीच…

‘‘हवा’घाण हरणे!’ हे संपादकीय वाचले. भारतातील मोठ्या शहरांत प्रदूषण वाढत आहे, त्याला देशाची प्रदूषणविषयक धोरणेच जबाबदार आहेत. जगातील काही विकसित देशांत…

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) निवडणूक निकालाची जितकी चर्चा होते तितकी देशातील कुठल्याच विद्यापीठातील निवडणुकांची होत नाही.

आपल्या या भाषणात तर्कतीर्थांनी सांगितले आहे की, ‘‘बर्ट्रांड रसेल यांनी ‘गूढवाद व तर्क’ (मिस्टिसिझम अँड लॉजिक) या आपल्या निबंधात गूढवादाची…

‘मुले सज्ञान झाल्यावर स्वतंत्रपणे व्यवसाय करतात’ हे अजित पवारांचे वक्तव्य व त्यापाठोपाठ ‘मुले सज्ञान झाली तरी आज्ञाधारक असावीत’ ही नारायण…

भारत जेव्हा सर्वसमावेशक म्हणजे सर्वांना समान संधी देणारे आणि प्रगत-विकसित भविष्य घडवण्याची कल्पना करतो, तेव्हा त्यासाठी सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा आधार…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत नाही कारण हिंदू धर्मही नोंदणीकृत नाही हे मोहन भागवतांचे म्हणणे तार्किकदृष्ट्या हास्यास्पद आहे.

बिहारमध्ये निकाल ‘एनडीए’च्या बाजूने लागला तर ‘सत्तेविरोधात जनमत तयार झालेही असेल; तरी ‘रेवड्यां’मुळे ते निष्प्रभ ठरू शकते’, या युक्तिवादावर शिक्कामोर्तब…

केंद्रातील मोदी सरकार कोणताही निर्णय घेतल्यावर सहसा माघार घेत नाही. अपवाद भूसंपादन कायदा आणि तीन कृषी कायद्यांचा. तेही निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी…