

ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणे रास्तही ठरू शकेल; कारण ज्ञानेश कुमार हे घटनात्मक पदावर बसलेले आहेत.
आता शब्दांच्या कसरती आणि मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा या शहाणपणाची- स्वदेशीचे व्रत अंगिकारण्याची- सुरुवात शीर्ष नेतृत्वाने स्वत:पासून केली तर ते अधिक…
या व्याख्यानात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘अठराव्या शतकाच्या सुमारास लोकशाहीचा जन्म झाला. ‘लोक’ या संकल्पनेच्या अध्ययनात तिच्या जन्माचे मूळ…
मातीशी जोडलेले राहण्याचा, गायक म्हणून आसामी आणि अन्य भाषा-बोलीभाषांतील गाणी गात प्रेक्षकांनाही आपल्याशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न झुबिन गर्ग यांनी आयुष्यभर…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये पाटण्यात, आम्ही ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकू, मग, मोदींची पळता भुई थोडी होईल, असं म्हटल्यापासून मतचोरीच्या कथित…
संसदेने मंजूर केलेल्या कायद्यातील एखादी तरतूद सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने रद्द करणे हे सरकार आणि संसदेच्या हातावर किमान पट्टीचे वळ…
दगड करणारी पौष महिन्यातली थंडी. जणू शरीरातून रक्त वाहात नसून गोठवून टाकणारा बर्फच नसानसांत साचला आहे असं वाटायला लावणारी. हलकू नावाचा…
शालिवाहन शक किती नियमबद्ध आहे ते पाहतो आहोत आपण. पंचांगकर्त्यांनी ‘तिथी’, ‘दिवस’, ‘मास’, ‘वर्ष’ या सगळ्यांच्या व्याख्या केल्या, नियम बनवले.
लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांच्या ‘फ्रॉम रिव्हेली टु रिट्रीट’ या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन येत्या बुधवारी (२४ रोजी) पुण्यात समारंभपूर्वक…
प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई... या साध्या सरळ कविकल्पनेला आडवा- उभा छेद देणाऱ्या आयांची संख्या काही कमी नसते. अशा आया गुणदोषांचं मिश्रण…
‘मतचोरांना आयोगाचे संरक्षण’ ही बातमी (१९ सप्टेंबर) वाचली. निवडणूक काळात निवडणूक आयोग पंचांच्या भूमिकेत असतो आणि आयोगाचा निर्णय अंतिम असतो.