
वेढा पडला आहे, म्हणून काय तटामध्येच राहायचे? संवाद नाही साधला तर आपल्या कालजयी कल्पना पोहोचतील कशा? ‘त्यांच्या’शी बोलू या.. धर्मनिरपेक्षतेच्या…

वेढा पडला आहे, म्हणून काय तटामध्येच राहायचे? संवाद नाही साधला तर आपल्या कालजयी कल्पना पोहोचतील कशा? ‘त्यांच्या’शी बोलू या.. धर्मनिरपेक्षतेच्या…

केरळच्या ‘मीडिया वन’ या वृत्तवाहिनीला परवाना नाकारून तिचे प्रसारण बंदच करण्याची केंद्र सरकारची कारवाई बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने घटनाविरोधी ठरवली.

‘जो इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवू शकत नाही’, असे म्हटले जाते, त्यामुळे भावी पिढय़ांना आपल्या देशाचा खराखुरा इतिहास समजणे…

मुंबईतील दादर परिसर हा एके काळी भारतीय क्रिकेटचा केंद्रिबदू होता. या परिसरात वाढलेले वा खेळलेले अनेक जण पुढे भारतीय क्रिकेट…

मनिष्ठेशिवाय नवा भारत अशक्य आहे, हे स्पष्ट करून ग्रामनिर्माणातून ग्रामविकासाची वाट जनांस दाखविताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘भारतातील जनतेने लोकसत्ताक…

केरळमधील कोची येथील ‘नॅन्सेन एन्व्हायरॉनमेंटल रिसर्च’ (‘नर्सी’) ही संस्था १९९९ मध्ये नॉर्वे आणि भारत यांच्या संयुक्त सहकार्याने स्थापन झाली.

‘नाटो.. नाटो!’ हा अग्रलेख (५ एप्रिल) वाचला. आज नाटोचे घटक तसेच रशियाविषयी सहानुभूती असणारे सर्व देश (अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी,…

एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे घडत (वा बिघडत) जाते हे त्या व्यक्तीला मिळालेल्या पर्यावरणावरही बऱ्याच अंशी अवलंबून असते, हे नाटय़कर्मी अजित…

महाराज म्हणतात, ‘‘काही लोकांपुढे सध्या आपले पूर्वसंस्कार, आपली पूर्वश्रीमंती, आपली पूर्ववर्णाश्रम व्यवस्था व आपले पूर्वीचे मानमरातब असे प्रश्न आहेत.

राजकीय अर्थच काढायचे तर ‘मुसलमानांची निर्घृण हत्याकांडे काँग्रेसच्याच काळात झाली’ असा आरोप आजही होऊ शकतो आणि तो खराच ठरेल.

‘दूरचे दिवे!’ हा अग्रलेख (४ एप्रिल) वाचला. स्वप्ने पाहायची ती आभाळाएवढी, लहानसहान स्वप्नांना आमच्या पक्षात थारा नाही, हे भाजपचे ब्रीद,…

नाही, नाही या वक्तव्याची तुलना मगरीच्या अश्रूंशी होऊच शकत नाही. असा प्रयत्न कुणी केलाच तर तो अजिबात खपवून घेतला जाणार…