
मंदिरांना सोन्याचा कळस मिळाला तरी हरकत नाही मात्र ज्ञानमंदिराचे किमान छप्पर तरी गळू नये, याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारीच…
मोदी सरकारच्या काळात महिलांना लोकसभा व विधानसोत आरक्षण मिळत आहे. आता महिला आरक्षणामुळे महिला नेतृत्त्व कशा पद्धतीने पुढे येईल, याचीही…
पालकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या शाळेने मुलांचे आणि पालकांचे पेणपर्यंतचे खेटे थांबविले आहेत.
मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीने दिलेले ‘पॅकेज’, सिंचन, वीज व रस्ते प्रकल्पांची लयलूट… यामुळे शेतकऱ्याचे भले कसे काय होणार?
वीज निर्मितीत वापरले जाणारे पाणी आणि वारा यांचा पुनर्वापरा होऊ शकतो. त्यामुळे कोणतेही राज्य सरकार या संसाधनांच्या वापरावर कोणत्याही स्वरूपात…
मानसिकदृष्टय़ा अपंग मुलांच्या संगोपनातील अडचणी आणि पालकांपुढील आव्हानांचे गांभीर्य लक्षात आले. त्यातूनच ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थे’चा जन्म झाला.
२१ सप्टेंबर या जागतिक अल्झायमर दिन… जसजशी वृद्धांची संख्या वाढते आहे, तसतसे या आजाराचे प्रमाणही चिंताजनक ठरते आहे.
‘पाश्चिमात्त्य विरुद्ध भारतवर्षीय’ यांचे वैचारिक द्वंद्व का आहेच ते का आणि पाश्चात्य मध्ययुगीन विचारांविरुद्ध तेथील आधुनिकतावादाने बंड केले म्हणून भारतीयांना…
वर्षानुवर्षांचा गाळ साचून जलाशयांची पाणी साठवणक्षमता घटू लागली आहे. गाळ काढल्यास पाणी अधिक काळ पुरेल. पावसाळा संपल्यानंतर काही महिन्यांतच त्यादृष्टीने…
या संस्थेने देशात आणि परदेशातही आता ओळख मिळविली आहे. संदीप यांनी आपली पत्नी आणि मित्रांच्या सहकार्याने मनोरुग्णांच्या जीवनात नंदादीपच प्रज्वलित…
बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारी यंत्रणा संवेदनशीलतेने बघत नाही, हेच सद्यपरिस्थितीतून दिसते…
‘एमपीएस’ग्रस्त मुलांसाठी राणी चोरे यांनी ‘आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन’ची स्थापना केली.