या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समर्थ रामदास सांगतात की, हे मना, कोणताही जीव किंवा कोणताही मानव प्रपंचदु:खाच्या विषबाधेपासून तुला वाचवू शकत नाही. सर्वचजण किंकर्तव्यमूढ आहेत! आधार केवळ एका रामनामाचाच आहे. प्रपंचदु:खाचं हलाहल मुळात निर्माण होण्याचीच प्रक्रिया त्या परम व्यापक नामाच्या आधारावर मंदावू लागेल. मग जे काही प्रपंचदु:ख उरेल तेही सोसता येईल, यात काय शंका! पण हे नाम अंगी मुरत मात्र गेलं पाहिजे.. मन त्याच्याशी एकजीव, एकरूप झालं पाहिजे. कसं ते ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ८३व्या श्लोकात सांगितलं आहे. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. हा श्लोक असा आहे :

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 24-01-2017 at 04:11 IST