आपण जन्मत:च अनित्य आहोत. त्यामुळे आपल्या मनात येणारे विचार अनित्य आहेत. आपल्या मनात येणाऱ्या कल्पना अनित्य आहेत. आपल्या बुद्धीने घेतले जाणारे निर्णय अनित्य आहेत. आपल्या इच्छा, भावना आणि जाणिवा अनित्य आहेत. अनित्याची हीच नित्यस्थिती आहे! अशा अनित्य स्थितीत जगत असताना मी ‘सुख’ मिळवण्यासाठी अनंत धडपड करतो, पण सुख काही लाभत नाही. लाभलं तरी पुरेसं लाभल्याचं वाटत नाही आणि या घडीला ते पुरेसं वाटलं, तरी ते टिकत नाही! अशा मनोदशेतच मी ‘सुखच सुख’ वाटय़ाला येत राहावं, यासाठी अध्यात्माच्या मार्गावर वळतो; पण भौतिक जगात मी जो गोंधळ घालत होतो तोच या मार्गावरही घालत राहतो. या गोंधळाचंच वर्णन समर्थ रामदास यांनी ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १००व्या श्लोकात केलं आहे. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यथासांग रे कर्म तेंही घडेना।

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 17-04-2017 at 00:04 IST