शाश्वताच्या बोधानं देहभाव नष्ट व्हावा आणि मनाच्या सर्व इच्छांचा सद्गुरुमयतेत लय व्हावा.. त्यांच्या लीलामय चरित्राशी एकरूपता येऊन शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी, असं जर ध्येय असेल, तर काय काय करायला हवं, याचं मार्गदर्शन आता समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १२८व्या  श्लोकापासून सुरू करणार आहेत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू, मग मननार्थाकडे वळू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मना वासना वासुदेवीं वसों दे।

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 19-09-2017 at 02:29 IST