समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या १२९ व्या श्लोकाच्या अखेरच्या चरणात मनालाच मनातीत होण्याचा बोध करतात. मनालाच स्वत:पलीकडे जायला सांगतात.. पण ते शक्य आहे का? उलट साधनापथावर येतानाच मन खूप खळबळ उडवू पाहातं, विकल्पांची वावटळ उठवू पाहातं. याचं कारण या मार्गावरील वाटचालीची अखेर ही आपल्याच मावळण्यात होणार, हे मनाला माहीत असतं! त्यामुळे या मनाला चुचकारत, तुझ्या मनाजोगत्याच गोष्टी घडतील, असं समजावत हळूहळू त्याला व्यापक होण्याची प्रेरणा देत, त्याची जडणघडण करत एक-एक पाऊल टाकावं लागतं. म्हणूनच समर्थही मनातीत होण्याचा सल्ला देतात आणि अचानक, त्यावर काहीच भाष्य न करता पुढील श्लोकाकडे वळतात.  ‘मनोबोधा’च्या १३० व्या श्लोकाकडे आता वळू. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ वाचू, मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मना अल्पसंकल्प तोही नसावा।

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 03-10-2017 at 02:43 IST