श्रीसद्गुरूंनाच खरा आप्त मान, त्यांच्यावरच खरं प्रेम करण्याचा प्रयत्न कर, असं समर्थ मनोबोधाच्या ४२व्या श्लोकात सांगतात. आता खरं प्रेम ही भक्तीमार्गावरची अखेरची पायरी झाली. त्यामुळेच खरं प्रेम साधणं, ही फार पुढची गोष्ट झाली. पण निदान प्रारंभिक पातळीवर सद्गुरूंविषयीचं प्रेम मनात जागं व्हावं, यासाठी आपल्याबाजूनं नेमके कोणते प्रयत्न करावेत, हे समर्थानी मनोबोधाच्या ४३, ४४, ४५ आणि ४६व्या श्लोकात सांगितलं आहे. आणि ज्या सद्गुरूंवर हे प्रेम करायचं आहे त्या सद्गुरूंचं खरं स्वरूप ४७ ते ५६ या दहा श्लोकांत मांडलं आहे. मनोबोधातील दहा श्लोकांचं हे लघु गुरूचरित्रच आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेव्हा या प्रेमाकडे नेणाऱ्या ४३ ते ४५ या श्लोकांतील ४३व्या श्लोकाकडे वळू. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. त्यानंतर मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 23-09-2016 at 03:32 IST