विवेक देबरॉय (पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष)
‘जल जीवन योजना’ येत्या दोन वर्षांत (२०२४ पर्यंत) प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवणार आहेच, पण ‘सुरक्षित पाणीपुरवठा’ हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे- मग ते पाणी नळातून येवो वा झऱ्यातून! पाणी वितरण ही समस्या आहे हे जाणून विकेंद्रीकरणाचा तसेच पाण्याच्या उचित दामांचाही विचार झाला पाहिजे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझा जन्म शिलाँगमध्ये झाला. आयुष्यातील पहिली दहा वर्षे मी तेथे व्यतीत केली. तेथे जोरदार पाऊस पडतो हे मेघालयातील बहुतेक जणांना माहीत आहे. तरुणपणी आपण चेरापुंजीबाबत ऐकले आहे. अर्थात त्याचे मूळ नाव सोहरा आहे. जगात सर्वाधिक पर्जन्यमान होणाऱ्या ठिकाणांपैकी हे एक असल्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. याचा आम्हाला अभिमानही आहे. नंतर कोलंबियातील कोण्या एका ठिकाणाने त्याची जागा घेतली. नंतर पुन्हा मेघालयातीलच मव्सिन्रम हे ठिकाणही सर्वाधिक पावसाचे म्हणून गणले जाऊ लागले त्यामुळे आम्हाला आमच्या भागाचा अभिमान वाटू लागला. अनेक वेळा तरुणपणी गोळा केलेली माहिती बिनचूक असतेच असे नाही. एक दिवसाचे पर्जन्यमान, एक महिन्याचा, वर्षभराचा अशी काही पाऊस सरासरी मोजण्याची परिमाणे यांचा विचार केला तर चेरापुंजी, मव्सिन्रम किंवा कोलंबियातील त्या ठिकाणाच्या नावे विक्रम आहे.

मराठीतील सर्व पहिली बाजू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about safe water supply policy jal jeevan mission zws
First published on: 27-07-2021 at 01:36 IST