मधु कांबळे madhukar.kamble@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संविधानाने नागरिकांना जसे काही मूलभूत अधिकार बहाल केले आहेत, तसेच त्यांची मूलभूत कर्तव्ये कोणती, हेही अधोरेखित केले आहे. त्यातील एक महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे- ‘विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे’! परंतु अशी विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी पिढी धार्मिक विचारांतून तयार होईल की निधर्मी विचारांतून?

मराठीतील सर्व समाजमंथन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian constitution make education governance free from religion zws
First published on: 19-09-2019 at 04:02 IST