

जॉर्ज ऑर्वेलची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. तिचे नाव आहे ‘नाइंटीन एटीफोर’ (१९८४); पण ती प्रकाशित झाली होती. मात्र, १९४९ ला. ती…
‘माय लॉर्ड, माझ्यासाठी सर्वोच्च असलेल्या या जनतेच्या न्यायालयात खुशमस्करी करून पद मिळवले असा जो आरोप ठेवण्यात आलाय त्याचे खंडन करण्यासाठी…
‘जनसुरक्षा कायद्या’च्या अंमलबजावणीत पारदर्शकता, न्यायसंगतता व लोकसहभाग यांचे भान राखले गेल्यास तो महाराष्ट्राच्या सामाजिकराजकीय स्थैर्यासाठी महत्त्वाचा ठरेल...
‘सिर्फ कफन बदला है!’ हा अग्रलेख (१४ जुलै) वाचला. फडणवीस आणि त्यांची प्रभावळ यांच्या दृष्टिकोनातून जे संविधान दिंडीत सहभागी होतात ते,…
लुथरनं धर्मसत्तेची मध्यस्थी नाकारून ‘व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धी’ला आधार मानलं; तर राब्लेनं लोकांच्या भाषेला, ज्ञानोत्सवासह इंद्रियोत्सवाला, हसण्यालाही महत्त्व दिलं...
‘प्राध्यापक सी. एम. नईम यांचे अमेरिकेत १० जुलै रोजी निधन’ असे वृत्त भारतातील इंग्रजी दैनिकांनी दिले, परंतु प्रा. नईम यांची महत्ता…
भारताची राज्यघटना तयार आणि अंगीकृत केली जाऊन २६ जानेवारी, १९५० रोजी भारतीय गणराज्य प्रजासत्ताक प्रत्यक्षात आले; त्यानंतर १९५१-५२ मध्ये स्वतंत्र भारतातली…
सरसंघचालक मोहन भागवत यांनी ७५ वर्षे आणि राजकारणातून निवृत्ती यांविषयी केलेल्या विधानांमुळे आता मोदींचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात…
देशात काँग्रेसची सत्ता असलेली कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश ही ईनमिन तीन राज्ये. यापैकी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार आमदारांच्या बंडानंतरही…
‘गणेशोत्सव आता राज्य महोत्सव- सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची घोषणा’ हे वृत्त (लोकसत्ता ११ जुलै) वाचले. सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य महोत्सवाचा…
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, २०२९ मधील लोकसभा-विधानसभा निवडणुका, भाजपची स्वबळावर…