



महाराष्ट्र संस्कृतीत ग्रंथकार संमेलन, साहित्य संमेलन, कवी संमेलन अशा अनेक प्रकारच्या संमेलनांची परंपरा दिसून येते. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही संस्था…

वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे कायम तणाव अनुभवणारे ब्रह्मपुरीचे ठाणेदार आज खुशीत होते. आजवर अनेक अट्टल गुन्हेगारांना शोधून काढले पण आता समोर…

‘विद्वेषवृक्षाची विषफळे!’ हा अग्रलेख (१२ नोव्हेंबर) वाचला. या हल्ल्यात एतद्देशीय तरुणांचे सहभागी असणे, ही एक गंभीर बाब आहे. आतापर्यंत भारतात झालेल्या…

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदपथ अतिक्रमणमुक्त करा’ असा आदेश राज्यातील सर्व महानगरपालिकांना देण्याची वेळ राज्य शासनाच्या नगरविकास विभागावर आली आहे.

सध्याच्या काळात प्रात:स्मरणीय झालेली गोष्ट म्हणजे गूगल! या सर्चबारला भेट दिल्याशिवाय दिवस जातो असा माणूस सापडणे विरळाच! मात्र त्या सर्चबारचे तिथे…

‘‘विचार व साहित्य यांचा शाश्वत सहभाव असतो. विचारमूल्याशिवाय साहित्याला स्वत:चे कलात्मक, आनंदमय असे मूल्य आहे. साहित्याचा गाभा विचारापेक्षा भावनाच अधिक असतो,…

एखाद्याच्या निधनानंतर चित्रवाणी वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमे, इंटरनेट-आधारित वृत्तलेख वा मल्लिनाथी-सेवा, हे सारे मिळून आताशा असा काही हलकल्लोळ करतात की, गेलेली व्यक्ती हीच…

‘‘हवा’घाण हरणे!’ हे संपादकीय वाचले. भारतातील मोठ्या शहरांत प्रदूषण वाढत आहे, त्याला देशाची प्रदूषणविषयक धोरणेच जबाबदार आहेत. जगातील काही विकसित देशांत…

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) निवडणूक निकालाची जितकी चर्चा होते तितकी देशातील कुठल्याच विद्यापीठातील निवडणुकांची होत नाही.

आपल्या या भाषणात तर्कतीर्थांनी सांगितले आहे की, ‘‘बर्ट्रांड रसेल यांनी ‘गूढवाद व तर्क’ (मिस्टिसिझम अँड लॉजिक) या आपल्या निबंधात गूढवादाची…

‘मुले सज्ञान झाल्यावर स्वतंत्रपणे व्यवसाय करतात’ हे अजित पवारांचे वक्तव्य व त्यापाठोपाठ ‘मुले सज्ञान झाली तरी आज्ञाधारक असावीत’ ही नारायण…