

विलासी जीवनशैली- लक्झरी- ही अखेर एक अंतहीन मानवी भावना असते, त्या भावनेच्या लाटांवर स्वार होऊन अर्मानी यांनी जगभरातल्या साऱ्या खंडांत…
‘हिंसेच्या मार्गानं इतरांवर विचार लादणं अनैतिक’ हा व्यक्तिवाद आणि उदारमतवादालाही पायाभूत ठरणारा निष्कर्ष जॉन लॉकच्या ज्ञानशास्त्रातून निघतो...
राहुल गांधी यांची ‘व्होटर अधिकार यात्रा’ बिहारमध्ये यशस्वी होण्यात वाटा कुणाकुणाचा, गर्दी काँग्रेसची असल्यास ती कोणामुळे जमली आणि याचा निवडणुकीच्या…
लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया...
विसाव्या शतकाच्या प्रारंभिक काळाचा विचार करत असताना लक्षात येते की, धर्म नि समाज सुधारणांचा तो कालखंड होता.
प्रत्येक माणूस हा त्याच्या पातळीवर एक दास्तानच आहे. प्रत्येकाच्या जगण्याची आपापली एक स्वतंत्र अशी कथा आहे.
उद्या घडणाऱ्या एका दुर्मीळ खगोलीय घटनेचा ऊहापोह करतानाच खास भारतीय कालगणनेतल्या ‘राहू’ आणि ‘केतू’ या दोन संकल्पनांचीही ओळख करून घेऊ.
‘ब्रेकनेक’मध्ये ते म्हणतात, चीन हा हातोडा चालवणाऱ्यांचा देश आहे, तर अमेरिकेत न्यायालयाचा हातोडा (न्यायाधीशांचा दंडक) चालतो.
तिची उमेदवारी घडली ती घरातच. मित्र-मैत्रिणी, शेजारदेखील नसलेल्या आवाढव्य शेतघरामध्ये तिचे शिक्षण झाले.
वस्तू व सेवा करप्रणाली अधिक सोपी व पारदर्शक असेल, त्यामुळे व्यावसायिकांवरील भार कमी होईल, अशी अपेक्षा होती.
एक खूपच मोठा गैरसमज असा आहे की अनारक्षित जागा या उच्चवर्णीय उच्चभ्रूंसाठी राखीव आहेत.