

‘‘या प्रश्नाचे उत्तर मला देता येईलच असे नाही; पण मी देणार आहे. मी रॉयवादाचा स्वीकार केला, ही गोष्ट प्रवाहप्राप्त म्हणून झालेली…
‘प्रत्येक युद्धकैद्याचे शत्रूच्या ताब्यातून सुटून येणे कर्तव्यच असते,’ अशी भावना केवळ व्यक्त न करता तसा प्रसंग प्रत्यक्षात समोर आल्यानंतर त्यानुसार वागणारे…
‘इथून पुढे बदल हीच एकमेव स्थिर गोष्ट,’ हे वाक्य स्लोअरने अनेक व्याख्यानांत ऐकले होते. आजीआजोबांच्या गावातील माळरानात प्लॉटिंगचे चौकोन आखून…
‘छळाकडून छळवादाकडे!’ हा अग्रलेख (१४ ऑगस्ट) वाचला. प्राचीन काळापासून आजपर्यंत माणूस माणसाला मारतच आला आहे, कारणे तेवढी बदलली, पण वृत्ती तीच…
पेट्रोलमधील इथेनॉलचे सध्या असलेले २० टक्के मिश्रणाचे प्रमाण वाढवून २७ टक्के करण्याच्या केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू झालेल्या हालचालींमुळे मोटार उत्पादक कंपन्यांनी…
‘‘महात्मा गांधी यांनी १९३० साली सविनय कायदेभंगाचे देशव्यापी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात मी स्वत: सहभागी झालो होतो. मी सुमारे आठ-दहा…
अतिशय नाराज मनोवस्थेत मी खात्याने उभारलेल्या गाढव निवारा केंद्रात दाखल झालो. एकूण २४ दिवसांच्या वास्तव्यानंतर आता माझे मत पूर्णपणे बदलले…
मानवाने प्रगत जगात किती प्रकारचे उकिरडे निर्माण केले, याचा विचार केला असता, मानवजात हाच जगाचा एक भलामोठा उकिरडा झाल्याचे ध्यानात येते.
शेतकऱ्यांच्या विरोधानंतर केंद्र सरकारला तीन कृषीविषयक कायदे मागे घेणे भाग पडले तसेच कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या…
जीवशास्त्र हे मुळातच निरीक्षणाचे शास्त्र! निसर्गात जैविक घटकांबद्दल होणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करून मानवी जीवनात त्या कोणत्या प्रकारे अमलात आणता येतील…
‘‘सत्यवतीचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथे १९१२ मध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव वासुदेवबुवा पंडित, तर आईचे भागीरथी होते. सत्यवतीचे शिक्षण इयत्ता…