

‘‘साहित्यनिर्मितीला आवश्यक असलेल्या मोकळ्या वातावरणाला सध्याच्या संशयास्पद परिस्थितीत धोका निर्माण झाला आहे व तो म्हणजे लेखनस्वातंत्र्यावरील निर्बंध होय.
रात्री उशीर झाल्याने राहिलेल्या फायली हातावेगळ्या करण्याच्या उद्देशाने सकाळी जरा लवकर उठलेले दादा अभ्यागतांच्या कक्षात आले तेव्हा जेमतेम साडेसहाच झाले…
विदेशी कंपन्यांचे लोगो कन्टेनरवर नेहमीच पाहायला मिळतात, हे वास्तवात भारताच्या परावलंबित्वाचे प्रतीक आहे. स्वावलंबी, ‘आत्मनिर्भर’ भारतासाठी स्वत:च्या जलवाहतूक कंपन्यांप्रमाणेच कन्टेनर…
‘लक्ष्मीपूजन’ हा अग्रलेख वाचला. खरंतर प्रशासनामध्ये भ्रष्टाचार वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सततचा वाढत जाणारा राजकीय हस्तक्षेप! विविध प्रशासकीय खात्यांमध्ये जी कंत्राटे…
अहमदाबाद शहराला सन २०३०मधील राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. याचे एक कारण स्पर्धा अशी नव्हतीच. भारतासमोर म्हणजे अहमदाबादसमोर…
विरोधी पक्षांच्या ‘महागठबंधन’ला विजयाची इतकी खात्री की, प्रत्येक पक्ष अधिक जागांवर हटून बसल्यामुळे ही आघाडीच फुटण्याची वेळ आली! भाजपप्रणीत ‘एनडीए’त…
महाराष्ट्रातील सार्वाधिक जुन्या वाचनालय व व्याख्यानमालांपैकी वरच्या स्थानावर विराजमान असलेले ‘सार्वजनिक वाचनालय, नाशिक’ महाराष्ट्र विचारविश्वात ‘सावाना’ नावाने सर्वतोमुखी आहे.
आंग फुर्बा शेर्पा या नावाऐवजी ‘कांचा शेर्पा’ म्हणूनच त्यांची ओळख कायम होत गेली ती १९५३ च्या मे महिन्यापासून. त्या महिन्यानेच त्यांना…
राजकारणाचा धर्माशी सांधा का नको, हे सांगणारा व्होल्तेर शासकीय यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेनं केलेल्या बहुसंख्याकवादी अपराधाशी लेखणीनं लढला...
‘जातगणनेची एकमुखी मागणी’ ही बातमी (लोकसत्ता- १८ ऑक्टो.) वाचली. ज्या सरकारने हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षणाची सांगड घालणारा अध्यादेश काढला; त्याच…
काँग्रेसने बिहारमध्ये राजेश राम या दलित नेत्याला प्रदेशाध्यक्ष केलं. हे राम लालूप्रसाद यादव यांना राम राम करायला गेले नाहीत. बिहार काँग्रेसमधील…