



मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यपूर्वकाळात ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ची विधिवत स्थापना करून मार्क्सवादाला भारतीय पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता.

बऱ्याचदा वाईटातून चांगले घडते असे म्हटले जाते, पाय जमिनीवर असलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व- रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाची धुरा कोणाकडे असा…

‘बुद्धिवंतांचे ब्रेनवॉश!’ हा अग्रलेख (१३ नोव्हेंबर) वाचला. ‘आपले’ किंवा ‘त्यांचे’ लोक अभियंता किंवा डॉक्टर होतात ते त्यांनी या विषयांत घेतलेल्या उच्च…

स्लोअरने ‘शहाण्या’ मध्यमवर्गीयासारखी संधिप्रकाशाच्या दोन छटांची एक सोय अनेकदा सोयीने वापरली. त्या अर्थाने ‘दीवार’मधला अमिताभ स्लोअरला कायमच जवळचा वाटला.

अमेरिकेमध्ये दोन प्रमुख राजकीय पक्षांच्या साठमारीत तेथील सरकारी क्रियाकलाप आणि वेतनादी देणीच ठप्प झाल्यामुळे एक मोठा वर्ग कासावीस झाला होता.

महाराष्ट्र संस्कृतीत ग्रंथकार संमेलन, साहित्य संमेलन, कवी संमेलन अशा अनेक प्रकारच्या संमेलनांची परंपरा दिसून येते. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही संस्था…

वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे कायम तणाव अनुभवणारे ब्रह्मपुरीचे ठाणेदार आज खुशीत होते. आजवर अनेक अट्टल गुन्हेगारांना शोधून काढले पण आता समोर…

‘विद्वेषवृक्षाची विषफळे!’ हा अग्रलेख (१२ नोव्हेंबर) वाचला. या हल्ल्यात एतद्देशीय तरुणांचे सहभागी असणे, ही एक गंभीर बाब आहे. आतापर्यंत भारतात झालेल्या…

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदपथ अतिक्रमणमुक्त करा’ असा आदेश राज्यातील सर्व महानगरपालिकांना देण्याची वेळ राज्य शासनाच्या नगरविकास विभागावर आली आहे.

सध्याच्या काळात प्रात:स्मरणीय झालेली गोष्ट म्हणजे गूगल! या सर्चबारला भेट दिल्याशिवाय दिवस जातो असा माणूस सापडणे विरळाच! मात्र त्या सर्चबारचे तिथे…

‘‘विचार व साहित्य यांचा शाश्वत सहभाव असतो. विचारमूल्याशिवाय साहित्याला स्वत:चे कलात्मक, आनंदमय असे मूल्य आहे. साहित्याचा गाभा विचारापेक्षा भावनाच अधिक असतो,…