

‘अलीकडे ज्ञान वाढतेय, म्हणून माझे म्हणणे असे की, तत्त्वज्ञानापासून मी बाहेर पडलो आहे. तत्त्वज्ञानाने मला विचार दिला आहे. तत्त्वज्ञान मी सोडत…
भरतनाट्यम ही भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रतिष्ठित शास्त्रीय नृत्यशैली. या नृत्यकलेला आधुनिक काळात एक नवा आयाम देणाऱ्या, तिला शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या…
‘‘विकासपुरुष’ मोदींची मणिपूरभेट पुरेशी ठरेल?’ हा १६ सप्टेंबरच्या अंकातील खाम खान्सुआंग हूसिंग यांचा लेख वाचला. मणिपूर पेटल्यापासून दोन वर्षे होऊन गेल्यानंतर…
स्थलांतरित विरुद्ध भूमिपुत्र हा संघर्ष मानवी इतिहासात संचार, औद्याोगिक आणि वैज्ञानिक क्रांतीइतकाच जुना आहे. जगात ज्या समूहांची प्रगती झाली किंवा मध्ययुगीन…
साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांनी तत्कालीन औरंगाबाद आकाशवाणी केंद्रासाठी ३ फेब्रुवारी, १९८५ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…
‘या देशातले तरुण विरोधी पक्षनेत्यांच्या देशविरोधी कारवाया, परिवारवाद, भ्रष्टाचार, खंडणीखोरी व संपत्तीसंचयाला वैतागले आहेत.
महाराष्ट्र शासन पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख काम करत आहे. महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असलेला विभाग…
‘...कोठे तरी रमला!’ हे संपादकीय (१५ सप्टेंबर) वाचले. देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत मोठमोठ्या घोषणा होत असल्या, तरी त्या घोषणांचा ठसा सर्वसामान्यांच्या दैनंदिन…
इस्रायल आणि पॅलेस्टाइन अशा दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या अस्तित्वाचा द्विराष्ट्रवाद सिद्धान्त भारताने सुरुवातीपासूनच स्वीकारलेला आहे.
ठाकरे गटाबाबत होणाऱ्या चर्चेमागे फडणवीस यांनी शिंदे गटाची केलेली कोंडी हे प्रमुख कारण आहे; तर शरद पवार गटाबद्दल होणारी चर्चा…
‘अजिंठा’ दिवाळी अंक तत्कालीन औरंगाबादमधून प्रकाशित होत असे. या वार्षिकात सन १९८२ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती.