

बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्या काळात म्हणजे १९९८ मध्ये पोखरण अणुचाचण्या केल्यानंतरही भारतावर टोकाचे बहिष्कार घालण्याचे धोरण त्यांनी टाळले…
महाराष्ट्र राज्य देशाच्या औद्योगिक प्रगतीचे इंजिन मानले जाते. इतर सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक परकीय गुंतवणूक आणि देशांतर्गत स्थानिक गुंतवणूक आजही महाराष्ट्रातच…
या वादात युतीमधील दोन पक्षच एकमेकांवर चिखल उडवत असल्याने आम्हाला त्याकडे मूकदर्शक म्हणून बघावे लागते, जे वेदनादायी आहे. त्यामुळे आता…
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात तर मृतांच्या नातेवाईकांना भेटण्याबाबत चढाओढ लागली आहे.
ज्यांना यशवंतराव चव्हाण यांचे समग्र जीवन समजून घ्यायचे आहे, त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे उभारलेले स्मृतिसंग्रहालय पाहायला…
तिआत्मविश्वासात जगणाऱ्या ट्रम्प यांना जगासोबत नाही जगाच्या विरोधात चालायचे आहे, असेच दिसते. आता हे साहेब तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची स्वप्ने पाहू…
पुण्याच्या ‘एफटीआयआय’मधून शिक्षण घेऊन पुढे दिग्दर्शक म्हणून गाजलेले गिरीश कासारवल्ली, केतन मेहता, सईद मिर्झा यांच्या आधीच्या- १९७४ च्या ‘बॅच’चे शाजी…
या घोटाळय़ावरून काँग्रेसला धोबीपछाड देणारा विरोधातील भाजप गेले दशकभर सत्तेत असूनही ईडीला या घोटाळय़ात कोणताही ठोस पुरावा सादर करता आलेला…
‘मी कोण?’ हे राजाराम रंगाजी पैंगीणकर यांचे १९६९ ला प्रकाशित आत्मचरित्र. त्याचे परीक्षण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या एप्रिल,…
राज्यनिर्मितीच्या आधीपासूनच महाराष्ट्राला विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे, दूरदृष्टीने केलेल्या संस्था-उभारणीचे वरदान होते. राज्यनिर्मितीनंतरही हा वारसा लोकांनी आणि धोरणकर्त्यांनी टिकवला..
गेल्या वर्षी १२५२.१ मि.मी. पडला, म्हणजे सरासरीपेक्षा अडीचशे मि.मी.हून अधिक. इतका पाऊस पडूनही लोकांना रोज पाणी देता येत नाही,