अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साम्ययोगाच्या अभ्यासासाठी गीताईतील ५, ६, ९ आणि १८ हे अध्याय महत्त्वाचे मानले जातात.  विनोबांनी ‘साम्ययोग हे गीताईचे पालुपद आहे,’ असे सांगितले, त्या अनुषंगाने तीन ग्रंथ कळीचे आहेत. ‘गीता प्रवचने’, ‘गीताई चिंतनिका’ आणि ‘स्थितप्रज्ञ दर्शन’. या ग्रंथांमुळे गीताईची खोली समजतेच पण सूत्र, वृत्ति व भाष्य या अध्ययनाच्या पारंपरिक पद्धतीशी परिचयही होतो. या तिन्ही ग्रंथांना गीताईची ‘प्रस्थानत्रयी’ असेही म्हटले जाते.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave brahma sutra book zws
First published on: 21-02-2022 at 01:17 IST