

‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४’ या कायद्याद्वारे सरकारला कायद्याच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात अशी स्पष्ट विभागणी करायची आहे.
पेट्रोलमधील इथेनॉलचे सध्या असलेले २० टक्के मिश्रणाचे प्रमाण वाढवून २७ टक्के करण्याच्या केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू झालेल्या हालचालींमुळे मोटार उत्पादक कंपन्यांनी…
अफगाणिस्तानात तालिबानने १५ ऑगस्ट २०२१ ला दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. तेव्हापासून गेली चार वर्षे अफगाण नागरिक आणि त्यातही महिला प्रचंड अन्याय,…
सर्व युद्धसंकेत, मानवी हक्क खुंटीवर टांगून इस्रायलची युद्धखोरी सुरू आहे. इतके औद्धत्य, विधिनिषेधशून्यता, किमान माणुसकीचाही अभाव हे सारे येते कोठून?
‘‘महात्मा गांधी यांनी १९३० साली सविनय कायदेभंगाचे देशव्यापी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात मी स्वत: सहभागी झालो होतो. मी सुमारे आठ-दहा…
अतिशय नाराज मनोवस्थेत मी खात्याने उभारलेल्या गाढव निवारा केंद्रात दाखल झालो. एकूण २४ दिवसांच्या वास्तव्यानंतर आता माझे मत पूर्णपणे बदलले…
‘महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने आपली विश्वासार्हता पणाला लावली असे खेदाने म्हणावे लागते, त्या वेळच्या प्रश्नांची उत्तरे आयोगाने…
मानवाने प्रगत जगात किती प्रकारचे उकिरडे निर्माण केले, याचा विचार केला असता, मानवजात हाच जगाचा एक भलामोठा उकिरडा झाल्याचे ध्यानात येते.
जुलैमधील पावसानंतर कोयना धरण जवळजवळ पूर्ण भरले आहे, त्या निमित्त-
‘एका राजकीय पक्षाचे विद्यार्थी स्वरूप’ इतकीच ओळख अभाविपला पुरेशी आहे का?
शेतकऱ्यांच्या विरोधानंतर केंद्र सरकारला तीन कृषीविषयक कायदे मागे घेणे भाग पडले तसेच कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या…