

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोण जिंकणार हे आधीच माहीत होते, त्यामुळे ‘एनडीए’चे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन जिंकले यात नवल वाटण्याचे कारण नव्हते.
‘भारत मोठा होऊ नये म्हणून, भीतीपोटी आयातशुल्क लादले’ हे सरसंघचालकांचे मत खरे मानले तरी, गेल्या दशकभरात आपला सरासरी वाढदर ६…
‘अजिंठा’ दिवाळी अंक तत्कालीन औरंगाबादमधून प्रकाशित होत असे. या वार्षिकात सन १९८२ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती.
‘लस्कर पुरस्कार’ हा जगभरातील वैद्याकीय किंवा आरोग्यविषयक संशोधक आणि सार्वजनिक आरोग्यसेवा किंवा त्यासाठीचे संस्थात्मक कार्य यांतून निवड करणारा पुरस्कार वैद्याकीय क्षेत्रात…
राज्यसंस्थेनं माघार घेण्याचा आग्रह कोण धरतं : स्वत: राज्यसंस्था की, प्रबुद्ध नागरी समाज की, इतरच शक्ती? यावरून ‘उदारमतवादा’च्या प्रवाहांतला फरक…
‘हिंसाचारापासून दूर राहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन- मणिपूरमध्ये शांतता, समृद्धीचे लक्ष्य’ हे वृत्त (लोकसत्ता - १४ सप्टेंबर) वाचले. तब्बल दोन वर्षांनी, १३…
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ आपल्या देशात १५ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील विविध…
गेल्या काही वर्षांपासून देशातील नेतेमंडळींना रस्त्यावरील घाण साफ करण्यासाठी कॅमेऱ्यांची गरज भासू लागली आहे. ते पांढऱ्या रंगाचे कपडे घालून, हातात झाडू…
अखेर केंद्र सरकारला शहाणपण आले म्हणायचे. कारण ३ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने अनेक वस्तू व सेवांवरील वस्तू व सेवा कराचे (जीएसटी)…
मोदी येणार आहेत, याचे स्वागतच... त्याच्या भेटीआधी काही करारही झाले आहेत. पण मणिपूरला शांतता प्रदान करू शकणारा ‘न्याय’ विकासाच्या समतोलातून…
नौशेरा, जांगड हा लष्करी व्यूहरचनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला भाग पाकिस्तानच्या ताब्यात जाऊ नये यासाठी प्राणपणाने लढलेल्या आणि शहीद झालेल्या…