वेदकाळात तर भारताला माताही न मानणारा कुणी सापडणारच नव्हता! पुढे मध्ययुगात संतांच्या कृतींमध्ये दिसते, तेसुद्धा देवतेला मातेचे रूप देऊन पुन्हा या दोन्ही रूपांचे एकत्रीकरण करण्याच्या संस्कृत वाङ्मयापासूनच्या परंपरेचे पालनच!! अरविंद, स्वा. सावरकर, रवींद्रनाथ टागोर यांनीही भारताला मातृदेवतेच्या रूपात पाहिले आणि नरहर कुरुंदकरांनी तर वंदे मातरम्हे राष्ट्रगीत ठरल्याची पावतीही दिली आहे!!!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांस्कृतिक ऐक्य असो की राष्ट्र, भूमी हा आवश्यक घटक असतो. भूमीवरील प्रेम हा संस्कृतीवरील प्रेमाचा व राष्ट्रप्रेमाचा आविष्कार आहे. ‘भारत’ नाव राज्यघटना निर्माण झाल्यापासून नव्हे तर प्राचीन काळापासून चालत आले आहे. महाभारत काळापासून या देशाला ‘भारतवर्ष’ म्हटले जाऊ लागले. भरत नावाच्या पराक्रमी व चक्रवर्ती राजाच्या नावावरून हे नाव पडलेले आहे. तेव्हा सीमा व क्षेत्रफळ बदलले असले, तरी ‘भारत’ हे देशाचे पाळण्यातील नाव आहे.

मराठीतील सर्व संस्कृतिसंवाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande mataram national anthem issue raised by political party
First published on: 13-04-2016 at 05:57 IST