scorecardresearch

शिरीष देशमुख मराठवाडय़ात पहिला

वैद्यकीय पूर्वपरीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शिरीष बाळासाहेब देशमुख २००पकी १९६ गुण घेऊन राज्यात…

शहर बसवाहतुकीच्या ‘नमनालाच घडभर..’!

विलासराव देशमुख यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करून शहर बसवाहतूक सेवेचा थाटामाटात प्रारंभ झाला. मात्र, सुरुवातीपासूनच नकटीच्या…

उस्मानाबादकरांची होरपळ

मागील आठवडाभरात पडलेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा…

तब्बल ७११ कामांच्या मोजमाप पुस्तिका गायब!

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयातील लहान-मोठय़ा अशा तब्बल ७११ मोजमाप पुस्तिका गायब आहेत! या मोजमाप पुस्तिका आणून देण्यासाठी चक्क जाहीर…

लातूर जिल्हा बँकेत सत्ताधाऱ्यांना १७ जागा

लातूर जिल्हा सहकारी बँकेवर अनभिषिक्त साम्राज्य गाजवणाऱ्या देशमुख गटाला हादरे देत भाजपचे रमेश कराड व धर्मपाल देवशेट्टे यांनी विजय मिळवला.…

उसाचे पैसे न दिल्याबाबत मनसेची ‘पन्नगेश्वर’वर धडक

पन्नगेश्वर साखर कारखान्याला मार्च महिन्यात दिलेल्या उसाचे पैसे अजून न दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून साखर…

अवकाळीचा कहर; लातूरकरांना फटका

मे महिन्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने लातूरकरांना त्रस्त केले. मंगळवारी सायंकाळी पाचपासूनच सोसायटय़ाचा वारा सुरू झाला. त्यामुळे विजेच्या तारा…

जाणिवांचा दुष्काळ हटवण्याची गरज – पंकजा मुंडे

महाराष्ट्रावर निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळाचे मोठे संकट आहे. अनेक ठिकाणी फिरताना आपल्याला जाणिवांच्या भावनांचा दुष्काळही मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे.

तळागाळातील लोककल्याणासाठी अतिसूक्ष्म विचार गरजेचा- प्रभुणे

सेवाक्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग आयोजित केला होता. सेवाक्षेत्रातील सहभागाची संकल्पना या विषयावर प्रभुणे यांचे व्याख्यान झाले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत १९ पैकी १३ जागा बिनविरोध

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विलासराव देशमुख सहकारी पॅनेलच्या १९पकी १३ जागा बिनविरोध निवडल्या…

एफआरपी थकवल्यास परवाने रद्द

‘एफआरपी’ थकवल्यास साखर कारखान्यांचे परवाने रद्द करण्याबाबत राज्य सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयाबाबत साखर कारखानदारी क्षेत्रातून संतप्त सूर उमटत आहे.

संबंधित बातम्या