scorecardresearch

महाराष्ट्रात ढगफुटी नाहीच?

माळीण गावातील दुर्घटना मानवनिर्मित कारणांमुळे घडली, असे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहेच आणि तेथे झालेला पाऊस म्हणजे ढगफुटी नव्हे,

माळीणचे पुनर्वसन

माळीण गावावर कोसळलेल्या भयंकर नसíगक आपत्तीनंतर मदतकार्य आता अंतिम टप्प्यात असून या गावाचे शासकीय खर्चाने उत्तम पुनर्वसन करण्यात येईल.

शोधमोहीम पूर्ण; १५१ मृतदेह हाती

माळीण दुर्घटनेतील मृतदेहांच्या शोधासाठी मातीचे ढिगारे उपसण्याची मोहीम प्रशासनाने सलग आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी सायंकाळी सात वाजता पूर्ण केली.

‘महाराष्ट्र शायनिंग’वर कोटय़वधींची उधळण

‘निष्क्रियतेचा कलंक’ पुसण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘महाराष्ट्र शायनिंग’ची धडक मोहीम राबवून पोषक जनमत तयार करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे.

आता समस्या आरोग्य आणि पुनर्वसनाची!

बुधवारी सकाळी डोंगराखाली जिवंत गाडल्या गेलेल्या माळीण गावच्या दुर्दैवी रहिवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सलग तिसऱ्या दिवशीही अविरत सुरूच होते.

वेदनांचा डोंगर सरेना..

संतत कोसळणाऱ्या पाऊसधारा. अधुनमधून उठणारे हुंदके. थिजलेले डोळे. वेदनांचा डोंगर छातीवर घेऊन वावरणारे भकास दुखी चेहरे..

कोण गेले, कोण बचावले.. निव्वळ योगायोग!

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गावातील कोणी शेतात गेल्यामुळे वाचले तर, कोणी कामानिमित्त गावाबाहेर गेल्यामुळे बचावले.

‘मी माझं घर शोधतो आहे..’

‘मी माझं ‘घर’ शोधतो आहे..’ माळीणच्या एका पडलेल्या घरापाशी ढिगारा उपसत तो सांगत होता. दुर्घटनेची माहिती कळल्यानंतर मुंबईहून आपल्या नातेवाइकांच्या…

अश्रू पुसायचेत, उमेदीसाठी..

या गावाकडून असा काय भयंकर गुन्हा घडला होता, की ज्याची शिक्षा म्हणून हे संपूर्ण गावच क्षणात होत्याचे नव्हते व्हावे?.. काल…

माळीणचा धडा

पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावावर कोसळलेली कुऱ्हाड मानवनिर्मित होती की निसर्गनिर्मित यावर काही काळ चर्चा होत राहील; परंतु निसर्गातील मानवी हस्तक्षेपही…

संबंधित बातम्या