सध्या असलेल्या आर्थिक मंदीचे चित्र लवकरच पालटेल, असा आशावाद व्यक्त करतानाच केवळ शिक्षणासारख्या सक्रिय घटकांवरच ९ टक्के विकास दराचे उद्दिष्ट…
संसद आणि विधिमंडळांचे कामकाज आज ज्या प्रकारे सुरू आहे ते चिंताजनक आहे. भ्रष्टाचाराचे आव्हान आज सर्वात मोठे आहे.
संपत्तीच्या वादातून स्वत:च्या पाच मुलींची हत्या केल्याप्रकरणी मगनलाल बरेला याला फाशी देण्यास पुढील आदेश येईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली
राष्ट्रपती भवनात एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी बोलताना मुखर्जी यांना अचानक केंद्र-राज्य संबंधातून राज्यांची कणव यावी, हे एका अर्थाने कौतुकास्पद म्हणावयास हवे.…
न्या. पी. सथशिवम् (६४) यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शुक्रवारी सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. सतशिवम् हे ४०वे सरन्यायाधीश आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेलेच, पण देशपातळीवरही…
खुल्या व जागतिक अर्थव्यवस्थेत सहकारी संस्थांची गरज ही उलट जास्त आहे, असे असले तरी भारतीय सहकारी संस्थांनी इतर देशांमधील सहकारी…
केंद्राने ओरिसाला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी ओरिसाचे मुख्यमंत्री व बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी बुधवारी दिल्लीमध्ये…
जो समाज महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि त्यांच्या सन्मानाचे रक्षण करू शकत नाही, त्या समाजाला सुसंस्कृत म्हणणे उचित नाही,…
राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील नूतनीकृत शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उदघाटन मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आल़े या कॉप्म्लेक्समध्ये ‘सफल’ विक्री केंद्र,…
नवी दिल्लीत नव्याने उभारण्यात आलेल्या व विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या महाराष्ट्र सदनाच्या इमारतीचे उद्घाटन येत्या मंगळवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या…
शिक्षण क्षेत्रात भारताने पूर्वी जगात आदर्शवत स्थान प्राप्त केले होते. हे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यास देशवासीयांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन…