मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सोलापूर-पुणे लोहमार्गावर रेल्वे रोखली. यावेळी वाहनांचे टायर पेटवून लोहमार्गावर टाकण्यात आले होते.
कोजागिरी अर्थात अश्विनी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूरसह शेजारच्या कर्नाटक सीमेवरील लाखो भाविक अनवाणी पायी चालत तुळजापूरकडे रवाना झाले.