

अंबरनाथमधील शिवसेना नेते अरविंद वाळेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपीला तब्बल १४ वर्षांनंतर गुजरातमधून अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश…
मानपाडा येथील गृहसंकुलात शिरलेल्या बिबट्याने एका श्वानावर हल्ला केला असून, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नवी मुंबईतील अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ३० सप्टेंबर रोजी होणार असून, त्यापूर्वीच समाजमाध्यमांवर त्याचे आकर्षक छायाचित्र आणि व्हिडिओ प्रसारित होत…
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी गणपत गायकवाड आणि नीलेश शिंदे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
कल्याणमधील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली.
अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे रूळांशेजारी अंबरनाथ पूर्वेतील बी कॅबिन येथे संरक्षण भिंतीचे काम सुरू करताच बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी…
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ ठाणे जिल्हा परिषदेतर्फे बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता कल्याण तालुक्यातील कल्याण बदलापूर रस्त्यावरील खोणी गावात…
मुंब्र्यातील दौलत नगर येथील लकी कंपाऊंड इमारतीच्या डी-विंगमधील सज्जाचा काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यु तर एक महिला गंभीर जखमी…
ठाणे पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा थांब्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी छताची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना पावसाळ्यात ओलाव्यापासून आणि उन्हाळ्यात उन्हाच्या…
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुर्व भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ‘स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ (सॅटिस) या बहुचर्चित…
अंबरनाथ शहरात शिधावाटप दुकानांमधून धान्य चोरी, गोर गरिबांना धान्य न देणे असे काही प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले होते. त्याविरूद्ध…