

या १५१ अनधिकृत बांधकामांपैकी ११७ बांधकामे संपूर्णपणे पाडण्यात आली असून, उर्वरित ३४ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव भाग हटवण्यात आला आहे.
ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली असेल त्यांनीही वन खात्याच्या प्रवेशद्वारावरील चौकीवर त्याविषयीची रितसर नोंद, बांधकाम साहित्याचा प्रकार, वाहनांची सविस्तर माहिती देणे…
सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.
संततधार पावसामुळे बारवी धरण कधीही ७२.६० मीटर ही उंची गाठू शकत असल्याने कधीही धरणातून स्वयंचलित वक्रद्वारांवाटे विसर्ग सुरू होण्याची शक्यता…
श्वानाची शिकार करण्याचा बिबट्याचा बेत असावा. पण गावात बिबट्याने प्रवेश करताच गावातील श्वानांनी एकाचवेळी मोठ्याने भुंकणे सुरू करून बिबट्यापासून स्वसंरक्षणासाठी…
गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात गुंडप्रवृत्तीच्या मुलांकडून असे प्रकार केले जात असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. विळ्याने हल्ला करतानाचे चित्रीकरण परिसरातील रहिवाशांनी…
चहुबाजूने कमरेवढे गवत, पाय रुतेल इतका चिखल अशा अवघड मार्गाने पावसाळ्याचे चार महिने शहापूर मधील विविध पाडयांतील ग्रामस्थांना मुख्य रस्त्यापर्यंत…
३० दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी केली जाणार असून त्यानंतर सूचनांनुसार कायमस्वरूपी याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे येथील कोंडी…
कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे राज्यकर्ते जसे वागत आहेत. त्याच कार्य पध्दतीने त्यांचे कल्याण डोंबिवली पालिकेतील होयबा अधिकारी वागत…
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मासुंदा तलाव आहे. शहराच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या या भागाचे काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले होते.
राजेशकुमार यादव, दिशेन डांगी, मुकेश राय, शंभू उपाध्याय, मकबूल अन्सारी आणि धिरेंद्र आर्य अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.