पाच गावांचे सर्वेक्षण न झाल्यामुळे बांधकाम करण्यास अडथळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदर : मीरा-भाईंदर शहराच्या ‘सिटी सव्‍‌र्हे’चे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले गेले आहे. त्यामुळे पाच गावांचे सर्वेक्षण झाले नसून  या गावात राहणाऱ्या मूळ रहिवाशांना बांधकाम परवानगी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City survey work stalled in mira bhayandar zws
First published on: 08-12-2020 at 00:04 IST