नव्याने बांधकाम करण्याची शेतकऱ्यांची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतीसाठी बांधण्यात आलेल्या खानिवडे बंधाऱ्याला गळती लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हा बंधारा जुना असल्याने त्याला गळती लागली असून बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यापेक्षा बंधारा नव्याने बांधावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leakage to khanivade dam vasai
First published on: 08-11-2017 at 00:51 IST