भाजप विरुद्ध आदिवासी संघर्ष; आदिवासींना विस्थापित होण्याची भीती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भुईगाव येथील कोळंबी प्रकल्पामुळे स्थानिक आदिवासी विस्थापित होण्याची शक्यता निर्माण झालीे आहे. तहसीलदारांनी येथील बंधाऱ्याविरोधात कारवाई करताच बचावासाठी भाजप पुढे आल्याने आदिवासी विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे हा कोळंबी प्रकल्प निर्माण होण्यापूर्वीच त्याचा वाद पेटला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prawns project in vasai
First published on: 11-06-2016 at 01:40 IST