राजावली ग्रामस्थांचे हाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : वसईकरांवर पुराचे संकट लादणारा अनधिकृत पूल महापालिकेने जमीनदोस्त केला असला तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या पुलासोबत राजावली ग्रामस्थांसाठी महत्त्वपूर्ण असलेला साकवही तोडून टाकला आहे. या साकवामुळे राजावली ग्रामस्थ वसईत ये-जा करायचे. मात्र आता त्यांचा मार्गच बंद झाला असून त्यांना आता नायगाव किंवा गोखिवरेला वळसा घालून वसईत ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajavali village in vasai face problem due to bridge demolished
First published on: 04-08-2018 at 03:06 IST