गावाला जलसमाधी मिळाल्यानंतरच पुनर्वसन होणार का? कोळे वडखळ ग्रामस्थांची फरफट सुरूच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर : बारवी धरण विस्तारीकरणामुळे जिल्ह्य़ाची पाणी चिंता मिटली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रातील कोळे वडखळ गावाच्या पुनर्वसन मात्र रखडले आहे. गेल्या वर्षी आठ महिने पाण्याचा वेढा पडलेल्या बारवी पाणलोट क्षेत्रातील कोळे वडखळ गावच्या ग्रामस्थांची झोप आता उडाली आहे. ‘गावाला जलसमाधी मिळाल्यानंतर आमचे पुनर्वसन होणार का?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासन दखल घेत नसल्याने त्यांनी स्वत: माळरानावर कच्ची घरे बांधण्यास सुरुवात केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rehabilitation of barvi dam victims is stalled zws
First published on: 03-06-2020 at 02:16 IST