ठाण्यातील पाणीटंचाईसंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे-पालिका आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या सर्वच भागांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी शहरातील अधिकृत बांधकामांना देण्यात आलेल्या नळजोडण्यांचा पाणीपुरवठा कमी करून तो नागरी वस्त्यांकडे वळविण्यात यावा. तसेच शहरात बेकायदा बांधकामे उभारणीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असेल तर, तो तातडीने बंद करावा, असा निर्णय कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या बैठकीत घेण्यात आला. 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water for construction to urban areas akp
First published on: 26-10-2021 at 00:08 IST