पापडखिंड धरणात तेलाचे तवंग; जुचंद्रच्या तलावातही दूषित पाणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : परवानगी नसतानाही विरारच्या पापडखिंड धरणात करण्यात आलेल्या छटपूजेमुळे येथील पाणी दूषित झाले आहे. तेलाचे हजारो दिवे पाण्यात सोडण्यात आल्याने धरणाच्या पाण्यावर तेलाचा तवंग आढळून आला आहे. या धरणातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याने आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जुचंद्र येथील गोडे तलावातही छटपूजा करण्यात आल्याने या तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water pollution after chat pooja in papad khind dam
First published on: 15-11-2018 at 03:47 IST