वर्षां ऋतू म्हणजे रानफुलांचा हंगाम. पाऊस कोसळू लागला, की हिरवाईपाठोपाठ त्यावर उमलणारी ही लक्षावधी गवतफुले सहय़ाद्री त सर्वत्र उमलतात. यंदा पावसाबरोबरच या रानफुलांनाही थोडासा उशिरा बहर आला आहे. रोहिडा किल्ल्याच्या परिसरात फुललेल्या कवल्या आणि सोनकीच्या फुलांचा हा बहर सध्या या गडालाही सौंदर्य बहाल करत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2015 रोजी प्रकाशित
गवतफुला!
वर्षां ऋतू म्हणजे रानफुलांचा हंगाम. पाऊस कोसळू लागला
Written by रोहित धामणस्कर

First published on: 08-10-2015 at 07:28 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest flowers in maharashtra