

मिरा-भाईंदर परिसरात अनेक औद्योगिक कारखाने असून, त्याठिकाणाहून सतत साहित्याची ने-आण सुरू असते.
या उद्यानाची पाहणी करून त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ज्या ज्या भागात पाणी साचले आहे अशा ठिकाणांची पालिकेकडून पाहणी करण्यात येत आहे.
वसई पश्चिमेतील भागात चुळणे गाव परिसर आहे. या भागात मोठ्या संख्येने नागरिकांची वस्ती आहे. मात्र चुळणे परिसर हा सखल भागात असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात…
मंगळवार संध्याकाळपासून पावसाचा जोर कमी झाला होता मात्र तरीही बुधवारपर्यंत शहरातील पाणी ओसरले नव्हते. अखेर गुरुवारपासून पाणी ओसरायला सुरुवात झाली.
शहराची लोकसंख्या, नागरीकरण दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभारली जात आहेत. हे करत असताना प्रशासनाकडून शहराची नैसर्गिक…
पावसाची विश्रांती मिळूनही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी कायम असल्याचे समोर आले आहे. परिणामी, या कोंडीमुळे प्रवासी हैराण…
मिरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसगाड्यांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची बाब समोर आली आहे.
मिरा रोड येथील शीतल नगर गृहसंकुलाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. येथील अंतर्गत ९ मीटर रस्ता हा १२ मीटर…
गणेशोत्सवासाठी अवघा एक आठवडा शिल्लक असताना कोसळत असलेल्या पाऊस, निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे खरेदीसाठी नागरिकांना घराच्या बाहेर ही पडता येत…
वसई मागील काही वर्षात शहरात अनिर्बंध विकास कामे सुरू असून ती करताना पाणी निचरा होण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याने शहरातील…