अमित पाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था, झपाटय़ाने वाढणारे शहरीकरण आणि वाढती शहरी लोकसंख्या यांमुळे देशात घरांची समस्या निर्माण झाली आहे. शहरी लोकसंख्या कित्येक पटींनी वाढल्यामुळे अनियोजित आणि अनधिकृत घरे उभी राहत आहेत; जी असुरक्षित असतात व तेथील पायाभूत सुविधाही अपुऱ्या असतात. देशातील निम्मी लोकसंख्या २०३० पर्यंत शहरी भागात राहणार असल्याचा अंदाज असून, सामाजिक पातळीवर गृहबांधणी क्षेत्रात सध्या  मागणी व पुरवठय़ातील लक्षणीय दरी दिसत आहे. त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे झाले आहे. किंबहुना, यातली बहुतेक मागणी मध्यम व कमी उत्पन्न गटातून (एमआयजी आणि एलआयजी) येत असल्यामुळे सर्वासाठी परवडणाऱ्या घराचा समग्र आणि व्यापक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे झाले पाहिजे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Making affordable housing
First published on: 15-12-2018 at 01:05 IST