न्यायालयाने डोके ठिकाणावर ठेवून निर्णय दिले पाहिजेत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दहीहंडीसंदर्भातील निर्णयावर टीका केली. ते गुरूवारी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील प्रत्येक गोष्टीत न्यायालयाचा हस्तक्षेप वाढला असल्याचे सांगितले. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या सणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायालयाला कुणी दिला, असा सवाल राज ठाकरे […]